रविवार, मे 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

३१ मे नंतरचे कापसाचे चुकारे कधी देणार? डॉ. अनिल बोंडे यांचा राज्य सरकारला सवाल

by India Darpan
ऑगस्ट 14, 2020 | 10:49 am
in संमिश्र वार्ता
0
cotton 4649804 340

मुंबई – ‘सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच लावली आहे. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना रांग लावून हाल अपेष्टा सहन करून कापसाची विक्री केली. परंतु ३१ मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. कापसाचे पैसे शेतकऱ्यांना केव्हा देणार’ असा सवाल माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

बोंडे म्हणाले की, यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अवस्था दयनीय झाली आहे. कापूस उत्पादक संघांनी वाढीव ग्रेडरची मागणी डिसेंबर पासून केली होती पण शासनाने ग्रेडर वाढवून दिले नाही. परिणामी लॉकडाऊनच्या अगोदर अतिशय कमी प्रमणात कापसाची खरेदी झाली लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांना कापूस स्वतःच्या घरातच भरून ठेवावा लागला केंद्र सरकारने कापसाच्या खरेदी करिता पर्याप्त निधी उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा राज्य सरकार परिणामकारक रित्या कापूस खरेदीची यंत्रणा राबवू शकले नाही. शेतकऱ्यांचा कापसाच्या गाड्याच्या रांगाच रांगा खरेदी केंद्रावर दिसून येत होत्या. तीन-तीन दिवस पर्यंत थांबावे लागल्याने शेतकऱ्याला गाडी भाड्याचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागला कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागला व भ्रष्टाचाराला तोंड द्यावे. लागले एवढे सर्व दिव्य पार करूनही ३१ मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. ऑगस्ट महिना संपत असून बँका पीककर्ज देत नाही आणि कापसाचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणून शासनाने तातडीने कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी डॉ. बोंडे यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचा स्वातंत्र्य दिन सोहळा फेसबुकपेजवर लाईव्ह

Next Post

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ५८ पोलीस पदक

Next Post
रितेश मुन्नी कुमार अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक पोलीस वायरलेस महाराष्ट्र राज्य चव्हाण नगर पशन रोड पुणे

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ५८ पोलीस पदक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 22

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

मे 10, 2025
Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011