राज्य

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे...

Read moreDetails

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठित….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य...

Read moreDetails

किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क

मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा...

Read moreDetails

केंद्राकडे रोजगार हमी योजनेचा ३ हजार ८०० कोटी निधी प्रलंबित…मंत्री गोगावले यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यासाठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी...

Read moreDetails

या शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध….

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन...

Read moreDetails

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन...

Read moreDetails

फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’ देण्यात यावा विधानसभेत ठराव…उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आनंद व्यक्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची...

Read moreDetails

‘नवसखी सरस महोत्सवा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दक्षिण मध्य सांकृतिक केंद्र...

Read moreDetails

द्राक्ष उत्पादन शेतक-यांसाठी आनंदाची बातमी….राज्य सरकारने घेतला हा निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्राक्ष फळ पीके संवेदनशील आहे. अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ वारा यामुळे द्राक्ष फळ पिकाचे नुकसान...

Read moreDetails

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम तयार करताना तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यात...

Read moreDetails
Page 1 of 594 1 2 594

ताज्या बातम्या