सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत तब्बल एवढे खटले; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

by Gautam Sancheti
जुलै 28, 2022 | 5:03 am
in संमिश्र वार्ता
0
court

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. तसेच, न्यायालयीन खटल्यांची सुनावणी आणि निकाल यात मोठा कालावधी लागत असल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र, देशभरातील न्यायालयांमध्ये किती खटले प्रलंबित आहेत हे तुम्ही जाणून घ्याल तर नक्कीच थक्क व्हाल.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची १८ वी बैठक राजस्थानामधील जयपूर येथे नुकतीच पार पडली. कायदा, न्यायालयीन कामकाज आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी देशात ५ कोटी न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. रिजिजू आणि सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणात देशभरातील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाच्या मुद्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशभरात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे कारण स्पष्ट केले. रमणा म्हणाले, “न्यायालयीन भरती न केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत.

जर वेळेत योग्य भरती झाली असती तर प्रकरणे निकाली लागण्यासाठी गती मिळाली असती आणि ५ कोटी प्रकरणे प्रलंबितही राहिली नसती.“ यावेळी त्यांनी लवकरात लवकर न्यायालयीन भरती घेण्याची मागणी सरकारी व्यवस्थेकडे केली. प्रलंबित असलेल्या प्रकरणाला उत्तर देण्याची जबाबदारी ही कायदा मंत्र्यांची असल्याचेही रमणा यांनी सांगितले. अनावश्यक अटक व जामीन मिळवण्यातील अडचणींवरही त्यांनी लक्ष वेधले.

उद्घाटनपर भाषणात रिजिजू यांनी प्रलंबित प्रकरणाविषयी महत्त्वाच्या मुदा समोर आणण्याबरोबरच लोकांना न्याय देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात चांगला समन्वय पाहिजे, असे मत मांडले. श्रीमंत आणि सधन लोकांना चांगले वकील मिळतात. वकीलांकडून सुनावणीसाठी १० – १५ लाख रुपये आकारले जात असतील तर ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. न्यायाचे दरवाजे सर्वांसाठी समान खुले असले पाहिजे असेही रिजिजू यावेळी म्हणाले.

Legal cases Pending Figures in Indian Courts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पडल्या पडल्या गाढ झोप हवी आहे? फक्त हे करा

Next Post

मॅट्रिमोनिअल साईट्सवर या महिलांना आहे सर्वाधिक पसंती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

मॅट्रिमोनिअल साईट्सवर या महिलांना आहे सर्वाधिक पसंती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011