इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
क्षमा करावी लागते
आणि
क्षमा मागावी सुद्धा लागते.
नातं टिकवायचं म्हटल्यावर
कधी पुढाकार तर कधी
माघार ही घ्यावी लागते.
माणसानं आयुष्यात नक्की झुकावं
पण योग्य ठिकाणीच.
नको तिथं झुकलं तर
लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात.