गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कामगारांचे संरक्षण वाढणार! महिन्यात भरपाई न दिल्यास कंपनीवर होणार ही कारवाई

by India Darpan
जून 21, 2021 | 6:13 am
in संमिश्र वार्ता
0
industry startup

विशेष प्रतिनिधी, मुंबई
कामगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांचे सामाजिक संरक्षण अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. आता नव्या नियमांतर्गत एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना किंवा वारसदाराला ३० दिवसांच्या आत भरपाई देणे आवश्यक असणार आहे. यात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याला वार्षिक १२ टक्के व्याजाने दंड भरावा लागणार आहे.
कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या दुर्घटनेत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा त्याला कायमचे अपंगत्व आले तर त्याच्या वारसदाराला भरपाई देणे आवश्यक असते. ही रक्कम आता ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक असणार आहे. तसे झाले नाही तर जेवढे दिवस उशीर होईल त्या दिवसांपर्यंत एकूण रकमेच्या १२ टक्के वार्षिक व्याजाने दंड भरावा लागणार आहे. 
मंत्रालयाने हा नवा मसुदा सादर केला असून त्यावरील आक्षेप व मते ४५ दिवसांच्या आत मागविले आहे. सामाजिक संरक्षण कायद्याच्या कलम ७६ अंतर्गत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या वेतनाच्या ५० टक्के रकमेवर भरपाई ठरत असते. तर कायमस्वरुपी अपंगत्व आले तर ६० टक्के रकमेवर भरपाई दिली जाते.
तज्ज्ञ समितीची नियुक्ती
एका प्रकरणार कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकारचा किमान वेतन आणि राष्ट्रीय किमान मजुरी ठरविण्यास उशीर करण्याचा कुठलाही विचार नाही. यापूर्वी मंत्रालयाने घोषणा केली होती की, केंद्र सरकारने या मुद्यावर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित मिश्रा यांच्या नेतृत्वात एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती किमान वेतन आणि किमान मजुरी ठरविण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे आणि या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलेला १० मिनिटातच दिले लसीचे दोन डोस; पुढं काय झालं? 

Next Post

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठा निर्णय; छत्रपती संभाजी राजे यांनी केली ही घोषणा (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
IMG 20210621 WA0117 e1624255264789

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठा निर्णय; छत्रपती संभाजी राजे यांनी केली ही घोषणा (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011