शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विमा ग्राहकांना मोठा दिलासा! विमा दाव्याबाबत IRDAने लागू केला हा नवा नियम

by India Darpan
जानेवारी 13, 2023 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
insurance policy

 

नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कुठलाही विमा काढताना त्रास होत नाही, पण दावा करताना निपटारा व्हायला मात्र उशी होतो, अशी सर्वसामान्य ग्राहकांची तक्रार असते. आता मात्र विमा नियामक प्राधिकरणाने लागू केलेला नवा नियम ग्राहकांसाठीच फायद्याचा ठरणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

नवा विमा काढताना पूर्वी केवायसी अनिवार्य नव्हते. आता मात्र केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. जीवन विमा, आरोग्य विमा, अॉटोमोबाईल, गृह वा कुठल्याही विम्यासाठी हेच नियम असणार आहेत. हे नियम सुरुवातीला विमाधारकांना त्रासदायक वाटत असले तरीही दावा मागताना त्यांना फायदाच होणार आहे, असे भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे. हे नियम ग्राहकांचा आणि कंपनीचा दोघांचाही ताण कमी करणारे असतील, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लागू करण्यात आलेला हा नवा नियम काय आहे, हे जाणून घेण्याची आता ग्राहकांना आवश्यकता आहे. नवीन नियमामुळे दाव्यांचा निपटारा पटकन होईल. कंपनीला विमाधारकाची ओळख पटविणे सोईये होईल. केवायसी असल्यामुळे विमा कंपनीकडे ग्राहकाची संपूर्ण माहिती असणार आहे. तसेच दाव्यातील सर्व त्रुटी दूर करणेही कंपनीला सोपे होणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बोगस क्लेम अशक्य
नवीन नियमामुळे बोगस क्लेम मुळीच यशस्वी होणार नाहीत. योग्य माणसालाच दाव्याची रक्कम मिळणार आहे. पूर्वी बोगस क्लेम मोठ्या प्रमाणात व्हायचे. आणि चुकीच्या माणसांना विम्याचा लाभ व्हायचा. पण आता या प्रकाराला आळा बसणार आहे.
तीन डोस घेणाऱ्यांना सवलत
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने एक प्रस्तावात कोव्हिडच्या तिन्ही लशी घेणाऱ्यांना विमा पॉलिसीवर सवलत देण्याचा विचार मांडला आहे. तसेच कोरोना काळातील दावे तातडीने निकाली काढण्यासही प्राधिकरणाने सांगितले आहे. कोरोना काळातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी वॉर रूम तयार करण्याच्या सूचनाही प्राधिकरणाने कंपन्यांना दिल्या आहेत.

IRDA New Rule Insurance Claim Process

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उर्फी प्रकरण चित्रा वाघांच्या अंगलट येणार? भाजपश्रेष्ठीही नाराज

Next Post

…आणि अभिनेत्री निवेदिता सराफ झाल्या भावूक (बघा व्हिडिओ)

Next Post
nividita saraf

...आणि अभिनेत्री निवेदिता सराफ झाल्या भावूक (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011