व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक…..ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी थेट जादूटोणा…उमेदवाराच्या फोटोवर बघा काय केले…

India Darpan by India Darpan
November 4, 2023 | 11:39 am
in संमिश्र वार्ता
0


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – निवडणुका कोणत्याही असो त्या जिंकण्यासाठी समोरचा उमेदवार कसोशीने प्रयत्न करतो. त्यामुळे दादागिरी असो की पैशाचा वापर हे निवडणुकीत नेहमी होत असते. पण, निवडणूक जिंकण्यासाठी थेट जादूटोणाचा आधार घेण्याचा प्रकार मात्र धक्कादायक आहे. पुणे जिल्हयातील नारायणगाव येथे सुरु असलेल्या ग्रामपंचायात निवडणुकीत हा प्रकार समोर आला व त्याची आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. या गावात निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवासाठी चक्क जादूटोण्याचा आधार घेतला आहे.

नारायणगाव ही पुणे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. शहराइतक्या लोकसंख्येच्या या गावात अजूनही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. निवडणुकीतला प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला. त्यानंतर उमेदवारांच्या फोटोवर बाहुली लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर लिंबू आणि टाचण्या टोचल्याचा प्रकार उघड झाला आहे. नारायणगावातील भर वस्तीत फोटोसह लिंबू टाचण्या आढळल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत अलीकडच्या काळात तरुणांचे प्रमाण वाढले आहे. उच्चशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जायला हवी; परंतु विकासकामांऐवजी विजयासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आता पुढे आली आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीत १७ जागा आहेत. एकूण सहा प्रभागातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सरपंचपदासाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.


Previous Post

पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला… तीन लढाऊ विमाऩे जाळली

Next Post

दूध भेसळ रोखण्यासाठी धडक कारवाई… भेसळीचे इतके दूध केले नष्ट, वैध मापनशास्त्र विभागानेही केली कारवाई

Next Post
संग्रहीत फोटो

दूध भेसळ रोखण्यासाठी धडक कारवाई… भेसळीचे इतके दूध केले नष्ट, वैध मापनशास्त्र विभागानेही केली कारवाई

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.