इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यात औद्योगिक विकास होण्यात काही अडचणी होत्या कारण, काही दलाल सक्रीय होते. ते उद्योगांसाठीच्या जागा खरेदी करुन ठेवायचे आणि त्यामुळे उद्योगाला जागा मिळायच्या नाहीत. आता मात्र हे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे आता दलाल आणि त्या अधिकाऱ्यांची खैर नाही, तिथल्या तिथे निलंबन केले जाईल, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बघा, ते काय म्हणाले, कुणाला दिला हा इशारा (व्हिडिओ)
Middlemen and such officers shall not be spared !
Orders to suspend them then and there !
आता दलाल आणि त्या अधिकाऱ्यांची खैर नाही !!
तिथल्या तिथे निलंबनाचे आदेश !
(लघू उद्योग भारती, महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन मुंबई दि. 16 सप्टेंबर 2022)#Maharashtra pic.twitter.com/CVpU0rmXJ3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2022
DYCM Devendra Fadanvis on MIDC Industry Development