मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बाप रे! कोरोनामुळे भारतात एवढी मुले झाली अनाथ; सरकारची कोर्टात माहिती

by Gautam Sancheti
डिसेंबर 14, 2021 | 11:16 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
court

 

नवी दिल्ली – सुमारे दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सर्वत्र भीती आणि निराशेचे वातावरण आहे. या काळात कोट्यवधी नागरिक रुग्णालयात दाखल झाले. त्यातील हजारो जण लाखो दगावले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक मुलांनी आपले आई-वडील तथा पालक गमावले आहेत. त्यामुळे ही मुले अनाथ झाली आहेत. या मुलांच्या संगोपन तथा शिक्षणाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे भारतात किती मुले अनाथ झाली याबाबत खरी माहिती समोर येत नव्हती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारनेच खुलासा केल्याने ते उघड झाले आहे.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स म्हणजेच बाल संरक्षण आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात नमूद केले आहे की, गेल्या वर्षी १ एप्रिल २०२० ते या वर्षी ७ डिसेंबर २०२१पर्यंत कोविड या जागतिक महामारी दरम्यान ९८०० हून अधिक मुले अनाथ झाली आहेत. या साथीच्या रोगामुळे त्यांच्या पालकांपैकी एक जण गमावलेल्या मुलांवर होणार्‍या दुष्परिणामांची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे. बाल स्वराज पोर्टल-कोविड केअरवर अपलोड केलेल्या डेटाचा संदर्भ देत, आयोग म्हणाले की, मागील वर्षापासून आता पर्यंत ९८०० मुले अनाथ झाली आहेत. कोरोना काळात तब्बल १ लाख ३२ हजार ११३ मुलांनी त्यांच्या पालकांपैकी एक जण (म्हणजे आई किंवा वडिल) गमावला आहे.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई म्हणाले की, कोविड महामारीमुळे आई, वडील किंवा दोघेही गमावलेल्या मुलांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अत्यंत संथ आहे. अशा मुलांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीने पावले उचलावीत. यासाठी त्यांच्या सूचनांची वाट पाहू नये. अशा मुलांच्या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यायला हवी. तसे झाले नाही तर देशातील लाखो मुले रस्त्यावर येतील, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; हे उमेदवार विजयी

Next Post

हेलिकॉप्टर दुर्घटनाः अवघ्या अर्ध्या तासात दिले विम्याचे पैसे; बघा, कुणाला किती मिळाले पैसे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
FGEzPWOUUAE1N67

हेलिकॉप्टर दुर्घटनाः अवघ्या अर्ध्या तासात दिले विम्याचे पैसे; बघा, कुणाला किती मिळाले पैसे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011