बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बोर्डाचा निकाल जाहीर होताच तब्बल ९ शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या; शिक्षण क्षेत्र हादरले

by India Darpan
एप्रिल 29, 2023 | 11:44 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ४८ तासांत शाळकरी मुलींच्या आत्महत्येच्या या घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने शालेय विद्यार्थ्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे चित्र आहे.

आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएट परीक्षेचा 11वी आणि 12वीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या वर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी आंध्र प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत बसले होते आणि इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 61 टक्के होती, तर 12वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 72 टक्के होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीकाकुलम जिल्ह्यात बी तरुण या १७ वर्षीय मुलाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुण हा इंटरमिजिएटच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता आणि बुधवारी जाहीर झालेल्या निकालात तो नापास झाला होता. त्याचवेळी विशाखापट्टणम जिल्ह्यातील मलकापुरम पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीनेही आत्महत्या केली. इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षातही ती नापास झाली. विशाखापट्टणम जिल्ह्यातील कांचरापालम भागात एका १८ वर्षीय तरुणानेही परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या केली. राज्याच्या विविध भागातून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनीही गेल्या फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, आमच्या संस्थांमध्ये असे काय चालले आहे की विद्यार्थ्यांना जीव द्यायचा आहे? देशातील सर्वात मोठ्या तांत्रिक संस्था, आयआयटीमध्येही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Andhra Pradesh Board Exam Result Declared 9 Students Suicide

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

Next Post

खरीप हंगामासाठी कापसाचे बियाणे वेळेवर मिळेल का? सरकारचे असे आहे नियोजन

India Darpan

Next Post
cotton 4649804 340

खरीप हंगामासाठी कापसाचे बियाणे वेळेवर मिळेल का? सरकारचे असे आहे नियोजन

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011