India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच परीक्षा! मोदी सरकारचा निर्णय

India Darpan by India Darpan
August 20, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१९ ऑगस्ट) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.

नोकरभर्तीची तरुणांची जुनी मागणी लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने सामायिक पात्रता परीक्षा घेण्यासाठी ही भर्ती संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला. यासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांची तरतूदही मंत्रिमंडळाने केली आहे. गट ‘ब’ आणि ‘क’ साठी ही भर्ती संस्था सामायिक पात्रता परीक्षा आयोजित करेल, आणि पात्र उमेदवारांची यादी बनवेल. उमेदवारांच्या निवासस्थानापासून जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असावं यासाठी ११७ जिल्ह्यांमध्ये परीक्षेसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उभारल्या जाणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने, साखर कारखान्यांकडून ऊसाला मिळणारा रास्त हमीभावही निश्चित केला. २०२०-२०२१ च्या गळीत हंगामासाठी ऊसाचा भाव, १० टक्के रिकव्हरि रेटसाठी २ हजार ८५० रुपये प्रति टन इतका निश्चित केला आहे. खाजगी- सरकारी भागीदारीच्या माध्यमातून देशातले तीन विमानतळ भाडेतत्वावर द्यायलाही मंत्रीमंडळानं मंजूरी दिली. जयपूर, गोहारी आणि तिरुवनंतपुरम इथले प्राधिकरणाचे विमानतळ यासाठी निवडले आहेत.

परीक्षेचे वैशिष्ट्य

नोकरीसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परीक्षा संस्था (नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी) मध्ये एकदाच नोंदणी करावी लागेल. या संस्थेने घेतलेली परीक्षा दिली की नोकरीसाठी विद्यार्थ्यांना अन्य परीक्षा देण्याची गरज राहणार नाही., असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. या एकाच परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करुन विद्यार्थी नोकरी मिळवू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Previous Post

नोकरी इच्छुक उमेदवारांनो, ३१ ऑगस्टपर्यंत हे नक्की कराच

Next Post

भाक्षी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना घातला घेराव

Next Post

भाक्षी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना घातला घेराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group