सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राहुल गांधी सावरकरांविषयी नेमके काय म्हणाले? कशाच्या आधारावर म्हणाले? घ्या जाणून… (Video)

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 18, 2022 | 12:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Rahul Gandhi 1 e1706697653225

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या विदर्भामध्ये आहे. याच यात्रेत राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काही उदगार काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चांगलेच वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेतला आहे. असे असले तरी राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते नेमके काय म्हणाले, कशाच्या आधारावर म्हणाले हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारत जोडो यात्रेला गेल्या महिन्यात तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला असून १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार असून, ३५०० किमी अंतर पार करणार आहे. आता तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असून या यात्रेत भाजप सोडून अन्य पक्षांचे राजकीय नेते देखील सहभागी होत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत असतानाच महाराष्ट्रात मात्र त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कठोर टीका केल्याने भाजप नेत्यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांविषयी टीका करताना चक्क त्यांनी लिहिलेले पत्र सादर केल्याचे सांगण्यात येते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र दाखवले असून सदर पत्र हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्र दाखवत सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत असून त्यात म्हटले आहे की, ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीस यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहूल आणखी म्हणाले की, गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही केली नाही. मात्र सावरकर यांनी या पत्रावर भीतीमुळे सही केली होती. जर ते घाबरत नसते तर त्यांनी या पत्रावर कधीच सही केली नसती. त्यांनी पत्रावर जेव्हा सही केली, तेव्हच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी या सावरकरांवर पुन्हा एकदा टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटले आहे, राहुल गांधी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सावरकरांचे पणतू असलेले रणजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मते मिळतील, असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत असून बदनामी करत आहेत, असेही रणजीत सावरकर म्हणाले. यातच आता भाजप नेते देखील चांगलेच आक्रमक झाल्याने वातावरणाची चिघळण्याची शक्यता आहे.ॉ

बघा राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ

https://twitter.com/bharatjodo/status/1593145352734982144?s=20&t=dYhXJ-2h17W5EhIoP3YAZg

Rahul Gandhi Savarkar Statement Evidence

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचाही ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध; हे आहेत आक्षेप

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित या विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Screenshot 2025 08 24 190430.jpg
महत्त्वाच्या बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

ऑगस्ट 24, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका…मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

ऑगस्ट 24, 2025
Next Post
mantralay 2

अतिवृष्टीमुळे बाधित या विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011