गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अतिशय दुर्दैवी! कांद्यानेच आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी संतप्त शेतकऱ्याने दीड एकर कांद्याचीच केली होळी (व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 6, 2023 | 2:12 pm
in संमिश्र वार्ता
0
20230306 133711 1

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठलाही दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्याच डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांद्याचीच होळी करीत आपला संताप व्यक्त केला आहे.

येवला तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी आपल्या दीड एकर शेतातील कांद्याला अग्निडाग दिला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका डोंगरे यांनी छापल्या होत्या. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हतबल झाले आहेत. नेहमीच पिकाची काळजी घेणाऱ्या महिला शेतकरीही स्वतःच्या हाताने कांद्याची होळी करत असल्याचे चित्र यानिमित्ताने पहायला मिळाले गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी विविध माध्यमातून आपला संताप व्यक्त करीत आहेत.

 

 

असे आहे कांद्याचे गणित
कांद्याला एका एकराला सरासरी ८० ते ९० हजार रुपये खर्च येत आहे. आणि कांद्याला सध्या ३०० ते ४०० रुपये क्विंटल  दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आल्यानेही कांद्याचे दर कोसळल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्याचाही फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.

Nashik Yeola Farmer Onion Crop Burn Today

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजीव जैन ठरले अदानींसाठी संकटमोचक! खरेदी केले तब्बल १५ हजार कोटींचे शेअर्स; कोण आहेत ते?

Next Post

नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा काय आहे? याच प्रकरणात राबडी देवींची होतेय सीबीआय चौकशी

India Darpan

Next Post
Lalu Prasad Yadav Family

नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा काय आहे? याच प्रकरणात राबडी देवींची होतेय सीबीआय चौकशी

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011