मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल २० जिल्ह्यात एकही शालेय गणवेश पोहचला नाही..आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

by Gautam Sancheti
ऑगस्ट 16, 2024 | 12:42 am
in संमिश्र वार्ता
0
Jitendra Awhad


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील तब्बल २० जिल्ह्यात एकही शालेय गणवेश पोहचला नाही, झेंडावंदनला नवीन कपडे सुद्धा हे सरकार शालेय मुलांना देऊ शकले नाही, किती दुर्भाग्य आपले ? कसा स्वतंत्र्यदिन त्यांनी साजरा करायचा ? असा प्रश्न करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली.
आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपण भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत, परंतु मुख्य प्रश्न हा आहे की कोणत्या प्रकारचा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करतोय? असेही त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी महिलांवर कार्यालयात बलात्कार करण्याचं स्वातंत्र्य? बलात्काराला आत्महत्या म्हणून सिद्ध करण्याचे स्वातंत्र्य?
अन्यायाविरूद्ध आवाज उठविणा-यांची तोंडे बंद करण्याचं स्वातंत्र्य? जोपर्यंत तुमच्या जवळच्या कुणावर बलात्कार होत नाही तोपर्यंत मूग गिळून बसण्याचं स्वातंत्र्य? एखाद्या डॉक्टरवर संकट आलेलं असताना त्याची बिलकूल तमा न बाळगता मूक प्रेक्षक होण्याचं स्वातंत्र्य? स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही महिला तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही. खरंच याला स्वातंत्र्य म्हणायचं का? असा प्रश्नही केला आहे.

राज्यातील तब्बल २० जिल्ह्यात एकही शालेय गणवेश पोहचला नाही, झेंडावंदनला नवीन कपडे सुद्धा हे सरकार शालेय मुलांना देऊ शकले नाही, किती दुर्भाग्य आपले ? कसा स्वतंत्र्यदिन त्यांनी साजरा करायचा ? pic.twitter.com/4bBlzsrwZW

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 15, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबवणार…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

बारामतीच्या निवडणुकीत दोघां पवार बंधुत लढत? तर जामखेडमधून पुतण्या विरुध्द काका लढतीची शक्यता

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ajit pawar11

बारामतीच्या निवडणुकीत दोघां पवार बंधुत लढत? तर जामखेडमधून पुतण्या विरुध्द काका लढतीची शक्यता

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011