गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता! आमदार विसरला चक्क स्वतःच्याच लग्नात जायला; पुढं काय झालं?

by India Darpan
जून 23, 2022 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
FVpUYQNXsAMEkoo

 

इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – स्वतःच्याच लग्नात जाण्यासाठी कुणी विसरेल का आणि असे असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. पण हे खरे आहे. ओडिशातील बिजू जनता दलाचे आमदार बिजय शंकर दास स्वतःच्या लग्नात जायला विसरले. आमदाराने महिनाभरापूर्वी आपल्या मैत्रिणीसोबत लग्न करायचा निर्णय घेतला होता. पण ते लग्नाला आलेच नाही त्यामुळे आता त्यांच्या प्रेयसीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. त्यानुसार आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगतसिंगपूर येथील उपनिबंधक कार्यालयात तिर्तोल मतदारसंघाचे आमदार विजय शंकर दास यांचे नोंदणी पद्धतीने लग्न होणार होते. त्यांची मैत्रीण सोमालिका ठरलेल्या वेळेनुसार उपनिबंधक कार्यालयात पोहोचली. पण वेळ उलटून गेली तरी आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही तेथे आले नाही. तब्बल तीन तास वाट पाहिल्यानंतर निराश झालेल्या सोमालिका यांना निबंधक कार्यालयातून बाहेर पडावे लागले. लग्न करण्याचे वचन देऊनही आमदार विजय विवाह निबंधक कार्यालयात आले नाहीत, असा आरोप या प्रकरणामुळे दुखावलेल्या सोमालिकाने केला आहे. या संदर्भात शहरातील सदर पोलिस ठाण्यात आमदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सोमालिका विजय दाससोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. आमदाराने तिची फसवणूक करून त्रास दिल्याचे तिचे म्हणणे आहे. आमदार विजय शंकर यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही आणि त्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देत नसल्याचा आरोपही तिने यात केला आहे. याबरोबरच आमदाराचे नातेवाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही आपल्याला धमकावले आहे असाही आरोप तिने केला आहे. १७ मे रोजी उपनिबंधक कार्यालयात विवाह नोंदणीसाठी अर्ज केला होता. जेव्हा प्रत्यक्ष लग्न करण्याची वेळ आली तेव्हा आमदाराने पळ काढला असे ती म्हणाली आहे.

mla forgotten to go at self wedding odisha bijay das biju janata dal police complaint

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चीनमधील वुहान लॅबमधूनच झाली कोरोना विषाणूची गळती

Next Post

कोणते तूप आरोग्यासाठी चांगले? म्हशीचे की गायीचे?

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

कोणते तूप आरोग्यासाठी चांगले? म्हशीचे की गायीचे?

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011