मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाणी टंचाईवरुन मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य; बघा काय म्हणाले ते?

ऑक्टोबर 20, 2022 | 6:05 pm
in संमिश्र वार्ता
0
Gulabrao Patil 1 750x375 1

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी टंचाईवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का? असे विधान त्यांनी केले आहे. राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे.

पाणी टंचाई हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागात पाणीटंचाई संदर्भात नागरिक संवेदनाशील असतात, पाणी टंचाईच्या समस्येवर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी पाणी टंचाईची समस्या मांडणाऱ्या नागरीकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा संपला तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळतच आहे. विशेषतः परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पाणी पुरवठा योजनेवर थेट परिणाम झाला, कारण अनेक पाणीपुरवठा योजना या थेट नदीत पात्रातून जोडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या संदर्भात एका कार्यक्रमानंतर पाणीपुरवठा मंत्री पाटील यांना पाणीपुरवठा खंडित झाल्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, धरणगाव शहराला पाणी पुरवठा करणारी या मोटारीत गाळ साचल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे नदीत विद्युत पंप तथा मोटर ठेवली असून ती नदीत बुडाल्याने आहे. सध्या दुरुस्त करता येणार नाही. तर, मग आकाशातून पाणी देणार का ? पाणीटंचाईची निर्माण झाली आहे ती तांत्रिक कारणामुळं निर्माण झाली आहे. त्याचे कोणी भांडवल करू नये असे, पाटील यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे धरणगाव एरंडोल आणि जळगाव परिसरात पावसामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांवर दुषित पाणी पिण्याची वेळ आली.

याबाबत पंप दुरुस्त करायला पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, एवढी पाण्याची पातळी वाढली आहे. पंपामध्ये गाळ जमा झाला आहे. पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हे खरे आहे परंतु नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही त्यामुळे तो प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी वेगळी उपाय योजना करणे शक्य असताना अशाप्रकारे वादग्रस्त विधान करणे म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे असे म्हटले जाते.

वास्तविक पाहता काही दिवसांपूर्वी पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग सोपविल्यानंतर त्यांनी म्हटले होते की, राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना आणणार असून खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्या जातील असे पाटील यांनी म्हटले होते. मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचे आहे, असे वक्तव्य पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र आता पाणीवाला बाबत मी काय आकाशातून पाणी टाकू का ? असे वक्तव्य करत असेल तर मग जनतेचे कसे होणार अशी उलटसुलट चर्चा खानदेश मध्ये होत आहे.

Minister Gulabrao Patil Controversial Statement
Water Scarcity

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सेंट्रल बीच बाजार…. स्काय हेलिक्स सेंटोसा पॅनोरामिक राइड….  सिंगापूरमध्ये पर्यटकांना अनोखी भेट

Next Post

सुवर्णपदक विजेत्या रुद्रांक्ष पाटीलला २ कोटी रुपये; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
rudranksh patil 692x375 1

सुवर्णपदक विजेत्या रुद्रांक्ष पाटीलला २ कोटी रुपये; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011