सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

IND vs PAK; पावसामुळे थांबलेला सामना पुन्हा सुरु

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 9:13 pm
in संमिश्र वार्ता
0
IEFZ6oGB

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
जगभरातील क्रिकेट शौकिनांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्याकडे लागले आहे. आशिया चषक स्पर्धेत हा सामन्यात वारंवार पाऊसाचा व्यत्यय येत आहे. पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना थांबला. त्यानंतर राखीव असलेल्या दुस-या दिवशी हा सामना सुरु झाला. पण, त्यातही पावसाने मध्येच बॅालिंग केली. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला होता. पण, आज जिथे सामना थांबला तेथूनच आज पुन्हा सुरु झाला. रविवारी पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन बाद १४७ धावा केल्या. आज टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर पाकिस्तानने ११ षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ४४ धावा केल्या. आजचा सामना रात्री ९.२० वाजता पुन्हा सुरु झाला.

सोमवारी भारताने सामन्याची सुरुवात केल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतके झळकावली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ विकेटच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली १२२ तर केएल राहुल १११ धावांवर नाबाद होते. पाकिस्तानची गोलंदाजी भारताच्या फलंदाजापुढे फिकी पडली. विराट कोहलीने १७ हजार धावाही या सामन्यात पूर्ण केल्या.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हे सामने हंबनटोटा किंवा दांबुला येथे हलवले जातील, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पावसाचा व्यत्यय येत असतांना हे सामने होत आहे.
The match was stopped due to rain, the crowd cheered

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अल्पसंख्याक समाजातील व्यवसायिकांना होणार हा फायदा; केंद्र शासनाकडून इतक्या कोटी रूपयांचा मिळाला निधी

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – डॉक्टर आणि पेशंट

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - डॉक्टर आणि पेशंट

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011