बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काँग्रेस, राष्ट्रवादीने काम न केल्याचा खा. राऊत यांचा आरोप

by India Darpan
जून 23, 2024 | 3:41 pm
in संमिश्र वार्ता
0
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडीत स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या; परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे पवार यांनी म्हटले आहे. त्यांना खा. संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, की पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे; पण सांगलीच्या जागी काँग्रेस, राष्ट्रवादीने काम केले नाही. त्यातच केंद्र सरकारने सर्वांत जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका बसला. पवार विधानसभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील, असा प्रश्न त्यांनी केला. राऊत यांनी पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे; परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट, थैल्या आणि खोक्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला.

महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही. त्यासंदर्भात बैठक लांबणीवर पडली आहे. लवकरच बैठक ठरवू, असे ते म्हणाले. शिंदे यांनी नाशिक दौरा केला. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावण्यासाठी ते येतात. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नका, असे ते म्हणाले. हेलिकॉप्टरमधून वीस कोटी कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर, शिक्षकांना या बाजारात ओढू नका. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार होतो आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे पाहत आहे, अशी टीका खा. राऊत यांनी केली.

डमी उमेदवार पद्धत बंद करण्याची मागणी करून ते म्हणाले, की लोकांना भ्रमित केले जात आहे. यातून मार्ग काढावा लागेल. आदिवासी आणि शेतकरी चुकून शिवसेना समजून धनुष्यबाणाला मते देतो. त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका कारखान्यावर कारवाई करण्याच्या हालचाली…स्वत:च दिली माहिती

Next Post

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

Next Post
Untitled 104

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

ताज्या बातम्या

खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
Gq16pCpWwAQQde9 1920x1286 1

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मे 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
Untitled 28

जळगाव जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा असा काय आहे तो? नागरिकांना काय फायदा? घ्या जाणून

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी….२ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

मे 13, 2025
court 1

गोदावरी प्रदूषण मुक्त प्रकरणात अवमान याचिका दाखल….या अधिका-यांना उच्च न्यायालयाची नोटीस

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011