बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

६५ टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द…नीतीश कुमारांना उच्च न्यायालयाच्या मोठा झटका

by India Darpan
जून 20, 2024 | 1:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
nitishkumar 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पटना उच्च न्यायालयाच्या मोठा झटका दिला आहे. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणारा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. सरकारने ५० टक्क्यांवरून ६५ टक्के मर्यादा वाढवली होती. या आरक्षणाला याचिकाकर्ते गौरव कुमार आणि इतरांनी या याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. त्यावर आज निर्णय झाला आहे.

पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. बिहार सरकारने शिक्षण संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गांना मिळून ६५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे. न्यायालयाने निर्णय बिहारचा दिला असला तरी त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे टेन्शन वाढले आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाईल. त्याला कोर्टात आव्हान दिले गेले तर आरक्षण टिकणार नाही, अशी चर्चा असतानाच पटना न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे टेन्शन वाढले आहे.

देशात असे आहे आरक्षण
सध्या देशात ४९.५ टक्के आरक्षण आहे. त्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. तर एससीला १५ टक्के, एसटीला ७.५ टक्के आरक्षण दिले जाते. त्याशिवाय आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सामान्य वर्गातील लोकांना १० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा आधीच ५० टक्क्यांच्या वर गेली आहे. मात्र, नोव्हेंबर २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सामान्य वर्गातील लोकांना आरक्षण देण्याचा निर्णय योग्य ठरवला होता. संविधानाच्या मूळ ढाच्याला या कोट्यामुळे काही नुकसान होत नसल्याचे कोर्टाने म्हटले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वारं फिरलं…राजकीय पक्षाचा वाढता हस्तक्षेप, संस्था चालकांची उमेदवारीमुळे संताप… आता शिक्षक उमेदवाराला पहिली पसंती

Next Post

परीक्षेच्या एक दिवस आधी NEET चा पेपर मिळाला…बिहारच्या या विद्यार्थ्याने दिली ही कबूली

India Darpan

Next Post
Untitled 78

परीक्षेच्या एक दिवस आधी NEET चा पेपर मिळाला…बिहारच्या या विद्यार्थ्याने दिली ही कबूली

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011