बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंत्रिपद नाही, ‘ईडी’चा ससेमिरा कमी…अजित पवार गटावर आ. रोहित पवार यांची बोचरी टीका

by India Darpan
जून 9, 2024 | 11:33 pm
in संमिश्र वार्ता
0
rohit pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एकाही नेत्याला मंत्रिपद दिले नाही. पूर्वी कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रफुल पटेल यांना राज्यमंत्री (स्वातंत्र्य कारभार) पदाची ऑफर होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी टीका केली आहे. त्यांना मंत्रिपद दिले नसले, तरी भाजपने ‘ईडी’चा ससेमिरा कमी करून त्यांना व्यक्तिगत फायदा करून दिला, अशी टीका आ. पवार यांनी केली आहे.

लोकसभेत एक खासदार निवडून आल्यानंतर अजितदादांनी केंद्रात दोन मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा व्य्कत केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना एकाच राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली; परंतु ती ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. यावर आ. पवार यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की जे नेते शरद पवार यांना सोडून भाजपसोबत गेले, त्यांना व्यक्तिगतरित्या खूप काही मिळाले आहे. पटेल यांचे घर आणि ऑफिस जप्त केले होते. आता ती कारवाई थांबवून घर आणि ऑफिस त्यांना परत केले; पण मंत्रिपद दिले नसल्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

आ. पवार म्हणाले, की भाजप लोकसभा निवडणुकीपुरताच अजितदादांचा वापर करून आहेत असे आम्ही वारंवार म्हणत होतो. मात्र या निवडणुकीत भाजपला त्यांचा काहीच फायदा झालेला नाही. आता विधानसभा लढवायाची असेल, तर अजितदादा आणि त्यांच्या आमदारांपुढे कमळाच्या चिन्हाचा हा एकच पर्याय असेल, असा केंद्रीय भाजपच्या नेत्यांनी संदेश दिला आहे. राज्यमंत्रिपद दिल्यानंतर फडणवीस यांनीच अजितदादा, पटेल आणि सुनील तटकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपला काहीही फरक पडत नाही. शेवटी त्यांना सर्व रिपोर्ट दिल्लीलाच पाठवावे लागतात. ‘ईडी’च्या कारवाया थांबवल्या आहेत. आता राहिलेल्या कारवायातूनही तुमची मुक्तता करण्याचा समझोता झालेला असेल, अशी शंका आ. पवार यांनी व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदी मंत्रिमंडळात राज्यात २ कॅबिनेट, १ स्वतंत्र प्रभार तर ३ राज्यमंत्रीपद मिळाले

Next Post

सग्यासोयऱ्याबाबत मार्ग काढू…अजित पवार यांचे आश्वासन

India Darpan

Next Post
ajit pawar11

सग्यासोयऱ्याबाबत मार्ग काढू…अजित पवार यांचे आश्वासन

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011