मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या या अपमानाचा बदला घ्या…मुंबईच्या सभेत अरविंद केजरीवाल यांचे आवाहन

by Gautam Sancheti
मे 18, 2024 | 12:18 am
in संमिश्र वार्ता
0
GNy7h0sbMAATv5H

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजकाल मोदीजी अपशब्द बोलत आहेत आणि रस्त्यावरची भाषा बोलत आहेत. मोदींची शरद पवार यांना भटकती आत्मा तर उद्धव ठाकरे नक़ली संतान म्हणत आहे. हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या या अपमानाचा बदला तुम्ही सर्वांनी मतदान करून घ्यावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ज्याचे प्रेम आहे त्यांनी नरेंद्र मोदींना नकार द्यावा असे आवाहन दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

मुंबई येथे शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त प्रचार ‘परिवर्तन सभा’ वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या सभेत केजरीवाल म्हणाले की, मी तुरुंगातून निवडणूक निकाल पाहणार आहे, यावेळी जर भारत आघाडीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या तर मला तुरुंगात खूप शांतता मिळेल असेही त्यांनी सांगितले.

या सभेत उध्दव ठाकेर म्हणाले की, एका बोटाच्या ताकदीवर हुकूमशाही गाडून टाका. परिवर्तन करा. इतिहास घडवा. या सभेत हुकूमशाही आता गाडायचीच, मुळासकट उपटून टाकायची हा एल्गार इथे उपस्थित जनतेच्या उत्साहात दिसत असल्याचा सूर नेत्यांच्या भाषणात होता.
देशासाठी, संविधान रक्षणासाठी, लोकशाहीसाठी ही INDIA एकजूट कायम ठेवावी लागणार, असेही यावेळी सांगण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकची जनता यावेळीही महायुतीला बहुमतांनी विजयी करेल…नितीन गडकरी

Next Post

मुंबईत तस्करी केले जात असलेले ११ किलो सोने आणि सिगारेट प्रवाशांकडून जप्त, तीन जणांना अटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
1WQJP e1715972788525

मुंबईत तस्करी केले जात असलेले ११ किलो सोने आणि सिगारेट प्रवाशांकडून जप्त, तीन जणांना अटक

ताज्या बातम्या

Screenshot 20250714 200642 Collage Maker GridArt 1

नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमातील ६ विद्यार्थ्यांची आयआयटीत निवड…

जुलै 14, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884

विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी संबध नाही…राज ठाकरे

जुलै 14, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

जुलै 14, 2025
Mhada Home e1680604067392

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

जुलै 14, 2025
Shirdi Sai baba e1727984889927

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

जुलै 14, 2025
Untitled 32

नाशिकच्या या नेत्याचा ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश…

जुलै 14, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011