बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काशी, मथुरा सोडले, तर हिंदू अन्य मशिदीचा आग्रह सोडतील…गोविंद देव गिरी महाराज

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2024 | 1:32 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 14

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आ‍ळंदीः अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरेतील हिंदूंच्या ‘मूळ स्थळांची’ मागणी जोर धरू लागली आहे. या दोन्ही ठिकाणांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, की अयोध्येनंतर काशी आणि मथुरा शांततेने मुक्त झाले, तर परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या इतर सर्व मंदिरांशी संबंधित समस्या हिंदू समाज विसरेल. परकीय हल्ल्यात साडेतीन हजार हिंदू मंदिरे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

गोविंद देव गिरी महाराज यांनी आळंदी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आदी उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले, की जर ही तीन मंदिरे मुक्त झाली, तर आम्हाला इतर मशिदी पाहण्याची इच्छाही नाही, कारण आम्हाला भूतकाळात नाही तर भविष्यात जगायचे आहे. देश भारताचे भवितव्य चांगले असावे, म्हणून जर उरलेली दोन मंदिरे (काशी आणि मथुरा) शांततेने आणि प्रेमाने आमच्या स्वाधीन केली तर आम्ही बाकी सर्व विसरून जाऊ.

गोविंददेव महाराजांनी मुस्लिम समाजाला शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याच्या त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की हे प्रकरण केवळ हल्ल्यांच्या खुणा पुसण्यासाठी आहे आणि त्याला दोन समुदायांमधील समस्या मानू नये. ते म्हणाले, की आमची हात जोडून प्रार्थना आहे, की ही तीन मंदिरे अयोध्या, ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी ताब्यात द्यावीत. कारण आक्रमणकर्त्यांनी आपल्यावर केलेल्या हल्ल्यांचे हे सर्वात मोठे चिन्ह आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप वेदना आहेत. जर त्यांनी शांततेने ही वेदना दूर केली, तर बंधुभाव वाढवण्यासाठी अधिक सहकार्य होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारीला गोव्याला भेट देणार

Next Post

प्रेमप्रकरणाच्या संशयातून एकावर धारदार शस्त्राने हल्ला…नाशिकमधील घटना

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

प्रेमप्रकरणाच्या संशयातून एकावर धारदार शस्त्राने हल्ला…नाशिकमधील घटना

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011