बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

न्यायालयांच्या सुट्या… न्यायाधीशांचे कामकाज… प्रलंबित खटले… अखेर सरन्यायाधीशांनी सर्व हिशोबच मांडला… बघा, काय म्हणाले ते…

by India Darpan
मार्च 20, 2023 | 5:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Justice Chandrachud

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘न्यायाधीश वर्षातले २०० दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते. थोडाफार वेळ मिळतो त्यातही ते त्यांच्या कामाचाच विचार करत असतात,’ असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी केले आहे.

न्यायपालिकेला मिळणाऱ्या सुट्यांबाबत कायमच टीका होत असते. न्यायमूर्तींना इतक्या सुट्यांची गरज नसल्याचेही बोलल्या जाते. या पार्श्वभूमीवर आता देशाच्या सरन्यायाधीशांनीच टीकाकरांना सडेतोड उत्तर दिले आहे. एका खासगी वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संदर्भात वक्तव्य केले. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि न्यायपालिकेत कॉलेजिअम पद्धतीवरून संघर्ष पाहायला मिळत असतानाच सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

‘न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करतात. सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे दररोज ५० ते ६० प्रकरणे ऐकतात. अनेकदा निर्णय राखून ठेवले जातात. त्यामुळे शनिवारी न्यायाधीश त्यांचे निर्णय लिहिण्यात व्यस्त असतात. रविवारी ते सोमवारची तयारी करतात.’ यावेळी त्यांनी जगभरातील इतर देशांमधील सुप्रीम कोर्टात कसे काम चालते आणि भारतातले काम कसे चालते यातला फरकदेखील सांगितला.

बाहेरच्या प्रभावांपासून दूर ठेवावे लागेल
न्यायव्यवस्थेला स्वतंत्र ठेवायचे असेल तर बाहेरच्या प्रभावांपासून दूर राहिले पाहिजे. कॉलेजियम प्रणालीमागचे मुख्य उद्दीष्ट हे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आणि सुरक्षित ठेवायचे आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर तिला बाहेरच्या प्रभावांपासून दूर ठेवावे लागेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

CJI Dhananjay Chandrachud on Court Holidays and Work

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रतीक्षा संपली! मारुतीची सर्वात सुरक्षित कार येणार… किंमत अवघी ७ लाख… आता विचार कराच

Next Post

महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरू केला हा व्यवसाय… पहा त्यात काय आहे खास?

India Darpan

Next Post
ेोूबो सोपाेप सोलरीाकोी

महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरू केला हा व्यवसाय... पहा त्यात काय आहे खास?

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011