रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चाणक्य नीति: अशा व्यक्तींवर कधीच नसते लक्ष्मीची कृपा…

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
chanakya

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय इतिहासात राजनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ म्हणून आर्य चाणक्य यांचे महत्त्वाचे स्थान आहे. आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी होते, त्यांनी आपल्या धोरणांच्या मदतीने चंद्रगुप्तला मौर्य घराण्याचा सम्राट बनवले. त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आपल्या धोरणांचे वर्णन केले आहे. ही धोरणे आजही सर्वांसाठी महत्त्वाची आहेत. जे लोक चाणक्याच्या धोरणांचे पालन करतात त्यांना जीवनात यश मिळते. परंतु चाणक्याने त्याच्या एका धोरणात म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या काही सवयींमुळे पैसा थांबत नाही. कोणत्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा नाही, जाणून घ्या..

उशिरापर्यंत झोपणे
चाणक्य सांगतात की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्यावर माता लक्ष्मी कृपा करीत नाही. अशा लोकांना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. चाणक्यच्या मते, जो माणूस सकाळी लवकर उठतो तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असतो.

शरीराची अस्वच्छता
चाणक्य म्हणतो की, जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही आणि दात स्वच्छ करण्याची काळजी घेत नाही. अशा लोकांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद नसतो. तसेच धार्मिक मान्यतेनुसार, ज्या ठिकाणी स्वच्छता नाही अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही.

कठोर शब्द बोलणारा
चाणक्य नितीच्या मते, नेहमी गोड बोलावे. गोड बोलणारी व्यक्ती सर्वांना प्रिय असते. कठोर बोलणारा माणूस लोकांशी चांगले संबंध ठेवू शकत नाही. तसेच माता लक्ष्मी नेहमी कडू बोलणाऱ्यांच्या घरात राहत नाही.

जास्त खाणे
चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने कधीही जास्त खाऊ नये. अति खाण्यामुळे आरोग्य बिघडते. या व्यतिरिक्त काही रोग देखील त्यांना होतात. अशा लोकांना नेहमी पैशाची कमतरता भासते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य टीप्स- दररोज पापड खाणे योग्य आहे का? काय आहेत त्याचे फायदे तोटे?

Next Post

धुळ्याच्या व्यक्तीची यशोभरारी… अवघे १०० रुपये घेऊन मुंबईत आले… आणि आज अब्जाधीशांच्या यादीत…

Next Post
subhash runwal e1691417293357

धुळ्याच्या व्यक्तीची यशोभरारी... अवघे १०० रुपये घेऊन मुंबईत आले... आणि आज अब्जाधीशांच्या यादीत...

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011