मुख्य बातमी

आता ‘फोन पे’ वापरायचे की नाही? आधी हे वाचा, मग ठरवा

मुंबई - तुम्ही जर फोन पे वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, अगदी १० रुपयाची वस्तू घेतली...

Read moreDetails

राज्यात आता पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार

मुंबई - दिवाळीनंतर राज्यातील पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळाही सुरू होण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास राज्यातील सर्वच्या सर्व वर्ग आणि...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी: कोरोनाचे युद्ध संपलेले नाही, त्यामुळे अजून शस्त्र टाकून देऊ नका

नवी दिल्ली - देशाने 100 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा ऐतिहासिक मैलाचा टप्पा पूर्ण केल्याचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...

Read moreDetails

ऐतिहासिक! भारताने ओलांडला १०० कोटी डोसचा टप्पा (व्हिडिओ)

नवी दिल्ली - भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा आज सकाळीच ओलांडला आहे....

Read moreDetails

…म्हणून दिवाळीनंतर कांदा कडाडणार

नवी दिल्ली - सध्याच्या सणासुदीच्या काळात इंधन, खाद्यतेल आणि भाज्यांच्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवाळीनंतर आणखी एक मोठा धक्का...

Read moreDetails

दुकाने आणि हॉटेल्स आता या वेळेपर्यंत उघडे राहणार; सरकारने काढले आदेश

मुंबई - कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच...

Read moreDetails

राज्यात कोरोनाचे हे निर्बंध शिथील होणार; राज्य टास्क फोर्स बैठकीत निर्णय

मुंबई - कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच...

Read moreDetails

राज्यातील १० महापालिकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर

मुंबई - राज्यातील १० निवडणुकांची लगीनघाई आता सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर...

Read moreDetails

आता किरीट सोमय्यांचे अख्ख्या पवार कुटुंबियांना हे खुले आव्हान

सोलापूर - भाजपचे नेते आणि सध्या विशेष चर्चेत असलेले किरीट सोमय्या यांनी आता संपूर्ण शरद पवार कुटुंबाला लक्ष्य केले आहे....

Read moreDetails

संकट गडद: आता या कंपन्यांना कोळसा पुरवठा बंद; अनेक उद्योग संकटात

नवी दिल्ली - देशातील कोळशाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचे...

Read moreDetails
Page 128 of 183 1 127 128 129 183