राज्य

राज्यात डिसेंबरपर्यंत सुमारे ५ हजार पेालिसांची भरती

औरंगाबाद - डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल...

Read moreDetails

जनतेला लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता

मुंबई - राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्य माणसाला  लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा...

Read moreDetails

विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा बाळासाहेब थोरात यांनी केला सत्कार

शिर्डी - शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगाराबरोबर उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात कमी...

Read moreDetails

मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडीवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते बसल्यामुळे काय झाले ( बघा व्हिडिओ)

मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडीवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते बसल्यामुळे काय झालेमुंबई - काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात बैलगाडीवर...

Read moreDetails

पुणे कोरोना आढावा बैठकीत अजित पवार यांनी दिले हे निर्देश

पुणे - कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्‍यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे...

Read moreDetails

केंद्रसरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई

मुंबई - जगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्रसरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत ते कसं थांबवावं यासाठी केंद्रसरकारच्या...

Read moreDetails

दुचाकी महागल्या! होंडा अ‍ॅक्टिवापासून बाइक्सपर्यंतच्या अशा आहेत किंमती

 विशेष प्रतिनिधी, पुणे गेल्यावर्षी वाहन बाजारात काहीसे मंदीचे वातावरण होते, त्यानंतर मात्र यंदा वाहन बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे....

Read moreDetails

मैत्रेय गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार; गृहराज्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

विशेष प्रतिनिधी, मुंबई मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यावधींची गुंतवणूक करुन फसवणूक झालेल्या जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना कायद्यानुसार परतावा मिळणे गरजेचे आहे. या...

Read moreDetails

शाब्बास जळगावकरांनो! कोरोना हॉटस्पॉट ते कोरोनामुक्ती; दिलासादायक वाटचाल

प्रतिनिधी, जळगाव काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढत होता, तेव्हा जळगाव जिल्हा हा संपूर्ण देशात हॉटस्पॉट म्हणून चर्चेला आला...

Read moreDetails

महाराष्ट्र विधिमंडळातील या बारा सदस्यांना मिळाले उत्कृष्ट संसदपटू व भाषणसाठीचे पुरस्कार

मुंबई - विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू...

Read moreDetails
Page 497 of 597 1 496 497 498 597