मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या एकच प्रामुख्याने चर्चा आहे ती म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट, ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार ही निशाणी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे की, आता पुढे काय होणार. ठाकरेंच्या मसालीपुढे गद्दारी खास होईल का, असा प्रश्नही विचारला जात आहे. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे….
Analysis Shivsena Politics Rebel Group Video
Vijay Chormare