मुंबई – गेल्या दोन दिवसापासून मुंबई व उपनगरात कोसळत असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पावसाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली आहे.
ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011