मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तिशीच्या आत लग्न का केलं? अभिनेत्री अनुुष्का शर्माने सांगितलं हे कारण….

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2023 | 5:21 am
in मनोरंजन
0
virat anushka

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट आणि बॉलीवूड हे दोन्ही परस्परांशी जोडलेले असते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ही जोडी कायमच सर्वांची फेव्हरेट राहिली आहे. लग्नानंतर विराट आणि अनुष्का हे आपल्या कामात व्यस्त असतानाही आपल्या नात्याला वेळ देताना आपण पाहिले आहे. नात्यासाठी आवश्यक असलेला क्वालिटी टाईम देत ते एकमेकांची साथ निभावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या दोघांना एक क्युटशी मुलगी देखील आहे. लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्का आपल्या या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही ५ वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकले. त्या दोघांचा विवाहसोहळा ११ डिसेंबर २०१७ रोजी पार पडला होता. त्यापूर्वी ते दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, २०१६ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

इटलीतील टस्कनी येथील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये ते लग्नबंधनात अडकले. आज त्यांना वामिका नावाची एक मुलगीदेखील आहे. नुकतंच अनुष्काने एका मुलाखतीत आपलं मन मोकळं केलं आहे. करिअर स्थिरावत असताना घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाचं तिने समर्थन केलं. सध्याच्या प्रेक्षकांचा अभिनेत्रींकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा आणि अधिक प्रगल्भ आहे, असं अनुष्का सांगते. अनेक प्रेक्षकांना फक्त कलाकारांना पडद्यावर पाहण्यातच रस असतो. त्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही देणंघेणं नसतं. तुम्ही विवाहित असाल किंवा तुम्ही आई असाल, याने त्यांना काही फरक पडत नाही. मला देखील माझ्या करिअरमध्ये या गोष्टींचा अडथळा नको होता. त्यामुळेच मी २९ व्या वर्षी लग्न केले. पण अभिनेत्रींसाठी ते तरुण वयातच होते. त्यावेळी मी विराटच्या प्रेमात वेडी झाले होते म्हणून लग्नाचा निर्णय घेतला. आणि आजही त्याच्या प्रेमात वेडीच आहे, असे अनुष्का सांगते.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दरम्यान, २०१८ मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपटात अनुष्का दिसली होती. या चित्रपटानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट साईन केला नाही. तर तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करत होती. पण गरोदरपणा आणि मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने यातून ब्रेक घेतला. यानंतर तब्बल ४ वर्षांनी अनुष्का ही ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.

Why got Married before 30 age Actress Anushka Sharma Says
Entertainment Bollywood

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘…म्हणून मराठी चित्रपट चालत नाहीत’, नागराज मंजुळे स्पष्टच बोलले…

Next Post

पंजाबमधील टोल बंद होताय… ‘आप’ सरकारने असं काय केलं? महाराष्ट्रात कधी बंद होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250909 123855 WhatsApp
संमिश्र वार्ता

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

सप्टेंबर 9, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
संमिश्र वार्ता

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पण, हे खरं आहे काय? रोहित पवार यांचे मंत्री बावनकुळे यांना प्रश्न

सप्टेंबर 9, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
Next Post
संग्रहित फोटो

पंजाबमधील टोल बंद होताय... 'आप' सरकारने असं काय केलं? महाराष्ट्रात कधी बंद होणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011