मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी सांगितलं हे कारण….

by India Darpan
मे 22, 2022 | 2:23 pm
in मुख्य बातमी
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज येथे धडाडली. त्यांचा अयोध्या दौरा का रद्द करण्यात आला इथपासून ते भोंग्यांपर्यंत विविध विषयांवर त्यांनी कडाडून भाषण केले. आजच्या सभेत त्यांनी मुख्य मागणी केली ती म्हणजे समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लवकरात लवकर हालचाली करण्याची विनंती केली. अयोध्या यात्रा रद्द केल्यानंतर पुण्यात आयोजित सभेत राज ठाकरे म्हणाले की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायलाच हवे.

आपल्या अयोध्या दौऱ्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लाऊडस्पीकरला विरोध ज्यांना आवडला नाही, त्यांनी त्यांच्यासाठी सापळा रचला होता. पण माझ्या मनसे कार्यकर्त्यांनी तुरुंगात जावे असे मला वाटत नसल्याने मी या फंदात पडलो नाही. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी अयोध्या दौरा रद्द केल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
ठाकरे म्हणाले की, “मी दोन दिवसांपूर्वी माझी अयोध्या यात्रा पुढे ढकलण्याबाबत ट्विट केले होते. प्रत्येकाला प्रतिक्रिया देण्याची संधी मिळावी म्हणून मी हे विधान जाणीवपूर्वक केले आहे. माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे मला गोवण्याचा प्रयत्न करत होते. मी या वादात न पडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

याशिवाय देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यााना केले. ते म्हणाले, “मी पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे.”

राज म्हणाले ती, “जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्यांना लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सांगितले तेव्हा राणा जोडप्याने (रवी आणि नवनीत राणा) मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे सांगितले. मातोश्री मशीद आहे का? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रानपाड्यात संपन्न झाला सामुदायिक विवाह सोहळा; ५१ आदिवासी जोडप्यांची नवी सुरुवात

Next Post

डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘आयएमए’कडून नाशकात वृद्धाश्रम; या मिळणार सुविधा

India Darpan

Next Post
IMG 20220522 WA0020

डॉक्टरांची संघटना असलेल्या 'आयएमए'कडून नाशकात वृद्धाश्रम; या मिळणार सुविधा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011