गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देणार ? पण का ?

by Gautam Sancheti
सप्टेंबर 13, 2021 | 4:32 pm
in संमिश्र वार्ता
0
virat

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघातील नेतृत्त्वात पुढील काही दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर पायउतार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर रोहित शर्माला कर्णधाराचे स्थान देण्याची अपेक्षा आहे.
या संदर्भात सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, सध्या सर्व प्रकारच्या सामान्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( वय ३२ ) असून भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, कोहलीने गेल्या काही महिन्यांपासून उपकर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे. तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा दबाव कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम करत आहे.

कोहली यांच्या मतानुसार, त्याच्या फलंदाजीला सर्व स्वरूपांमध्ये अधिक वेळ आणि अधिक वेग आवश्यक आहे. त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे याची जाणीव आहे. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते कारण त्याला फलंदाजीबद्दल खूप माहिती आहे. आता २०२२ ते २०२३ दरम्यान भारताला दोन विश्वचषक म्हणजेच एकदिवसीय आणि टी -२० खेळायचे आहेत, त्यामुळे कोहलीची फलंदाजी महत्त्वाची मानली जाते. कर्णधार कोहलीला असेही वाटते की, सर्व स्वरूपांमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या एकूण जबाबदाऱ्या त्याच्या फलंदाजीवर परिणाम करत आहेत. यासाठी त्याने स्वत: ला ताजेतवाने ठेवणे आवश्यक आहे. आता रोहितने मर्यादित षटकांमध्ये संघाचे कर्णधारपद स्वीकारले, तर कोहली कसोटीत भारतीय संघाचे कर्णधारपद तसेच ट्वेंटी २० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीवर काम करू शकतो.

महेंद्रसिंग धोनीच्या राजीनाम्यानंतर कोहली २०१४ मध्ये भारतीय संघाचा कसोटी कर्णधार बनला. यानंतर धोनीने २०१७ मध्ये सर्व स्वरूपातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर कोहलीला कसोटीनंतर टी -२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले. कोहलीने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने ३८ सामने जिंकले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९५ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे आणि ६५ जिंकले आहेत. कोहलीने टी -20 च्या ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यात त्याने २९ सामने जिंकले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय आहे VPN ? सरकार का आणतेय बंदी ?

Next Post

गूगल प्ले स्टोअरवर आहेत, तब्बल १९ हजार खतरनाक अ‍ॅप्स…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Next Post
google 1

गूगल प्ले स्टोअरवर आहेत, तब्बल १९ हजार खतरनाक अ‍ॅप्स...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011