शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उत्तर प्रदेशात पुन्हा काँग्रेस आणि समाजवादी आघाडी? हालचाली सुरू

by Gautam Sancheti
जून 1, 2021 | 12:35 am
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणार्या काँग्रेसवर आता रणनीती बदलण्यासाठी आपल्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. आगामी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत युती करावी. असे न केल्यास पक्षाच्या राजयकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्याचे पक्षांच्या नेत्यांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये सतत पराभव होत असल्याने पक्षाने नवा मार्ग स्वीकारावा असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. मागील निवडणुकांमधून काहीतरी बोध घ्यायला हवा. सत्तेत पुनरागमन करण्याची सर्वात जास्त आशा असलेली राज्ये आसाम आणि केरळमध्ये पक्षाला खूपच कमी जागा मिळाल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर लढण्याचा हट्ट सोडून काँग्रेसने सत्याचा सामना केला पाहिजे.
पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रयत्न करूनही पक्षाला आपले खातेसुद्धा उघडता आले नाही. कारण पक्ष प्रवाहाच्या विरोधात जात होता. भाजपसाठी उत्तर प्रदेशात सत्ता टिकविणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ती टिकविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. काँग्रेसची पूर्ण दारोमदार आपले पारंपरिक मतदार आणि मुस्लिम मतदारांवर आहे. यूपीमधील मुस्लिम मतदार आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या पक्षांना मत देत आले आहेत. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मुस्लिम मतदारांचे मत देण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे. पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतदारांनी एकत्रितरित्या एकतर्फा मतदान केले. या परिस्थितीत यूपीमध्येसुद्धा मुस्लिम मतदार एकत्र येत कोणत्याही एका पक्षाला मत देऊ शकतात.
मुस्लिम मतदार भाजविरोधात सरकार बनवू शकणार्याच पक्षालाच मत देतात, असा दावा पक्षाचे नेते करत आहेत. काँग्रेस सध्याच्या परिस्थितीत एकटी सरकार बनवू शकत नाही. त्यामुळे विरोधी मते एकत्रित ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत आघाडी करणे आवश्यक आहे. परंतु अनेक नेत्यांचा याला विरोध आहे. २०१७ मधील निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी केल्यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे त्या नेत्यांचे म्हणणे आहे. कोणत्यातरी मोठ्या प्रादेशिक पक्षासोबत आघाडी करण्यापेक्षा लहान पक्षांसोबत सोशल इंजिनिअरिंग करायला पाहिजे. २०१२ मधील निवडणुकीत काँग्रेसला २८ जागांसह जवळपास १२ टक्के मते मिळाली होती. परंतु २०१७  मध्ये फक्त सहा टक्केच मते मिळाली. त्यामुळे पक्षाला आघाडी करण्यापेक्षा पक्ष भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, असे नेत्यांचे म्हणणे आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑक्सिजनवर असतानाही महिलेने केला स्वयंपाक; फोटो व्हायरल

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पाऊस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
cidco1 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

या कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला..इतक्या कामगारांना मिळाले १० लाखाचे धनादेश

सप्टेंबर 20, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या १३०० स्मृतिचिन्हे ई-लिलावात नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार…या संकेतस्थळावर द्या भेट

सप्टेंबर 20, 2025
G1Ovmg XYAAE7vR e1758332093239
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताचा सलग तिसरा विजय….ओमानला २१ धावांनी केले पराभूत

सप्टेंबर 20, 2025
ladki bahin 750x375 1
राज्य

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू….

सप्टेंबर 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मोठा निर्णय….अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवानाच होणार निलंबित

सप्टेंबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011