औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या संभाजीनगर गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे. असे सांगत शेतक-यांना धीर दिला.
https://twitter.com/ShivSena/status/1584104385583656960?s=20&t=czNZWzLF0vqFYZE4V9RC-g