मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विचित्र प्रथा: वधू-वरांना लग्नानंतर ३ दिवस शौचालयात जाण्यास मनाई; पण का?

by Gautam Sancheti
जुलै 31, 2021 | 6:21 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नवी दिल्ली – प्रत्येक जातीत, धर्मामध्ये, समुदायामध्ये आणि देशामध्ये लग्नाविषयी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत, परंतु कधीकधी अशा प्रथा देखील दिसून येतात त्याबद्दल सर्वांना आश्चर्यचकित वाटते. जगात असा एक देश आहे जिथे वधू आणि वर लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाऊ शकत नाहीत. कारण तेथे नवविवाहित जोडप्यास लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाण्यास मनाई आहे.

वास्तविक सर्वच जाती, धर्म आणि देशात विवाहांसंबंधीचे अनेक विधी धूमधडाक्याने साजरे करण्यात येतात. त्यावेळी लोक मोठ्या आनंदाने नाच- गाणे करतात. मोठा जल्लोष करतात. पण असा कोणत्या प्रकारचा विधी आहे, जेथे विचित्र प्रथा असून असे विचित्र विधी किंवा प्रथा पार पाडणारे लोक आहेत? तर लग्नानंतर इंडोनेशियातील टिडॉंग नावाच्या समाजात ही अनोखी प्रथा किंवा विधी पाळली जाते. या विधीबद्दल बऱ्याच लोकांची श्रद्धा आहेत, त्यामुळे लोक हे विधी करतात.

इंडोनेशियातील बिरादरी असलेल्या टिडॉंग समुदायाचे लोक या विधीला अत्यंत महत्त्वाचे मानतात आणि ते अत्यंत गांभीर्याने हा विधी करतात. या परंपरेमागील विश्वास असा आहे की, विवाह हा एक पवित्र समारंभ आहे. तिडोंग समुदायामध्ये हा विधी पार पाडण्यामागील आणखी एक कारण म्हणजे नवविवाहित जोडप्याला वाईट गोष्टी बघण्यापासून वाचवणे. या समाजातील लोकांच्या समजुतीनुसार, शौचालयात घाण असते, ज्यामुळे तेथे नकारात्मक शक्ती असतात.

लग्नानंतर लगेच वधू-वर शौचालयात गेले तर त्यांना नकारात्मकतेचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात, नात्यात फाटा येऊ शकतो आणि नवविवाहित जोडप्याचे लग्न मोडू शकते.
तसेच या समाजातील लोकांचा असा विश्वास आहे की, वधू-वरांनी लग्नानंतर ताबडतोब शौचालयाचा वापर केला तर ते त्यांच्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

अशा परिस्थितीत त्यापैकी दोघांचेही जीवन धोक्यात येऊ शकते, त्यांचे नवी विवाहित जीवन नष्ट होऊ शकते. त्यामुळे लग्नाच्या तीन दिवसांपर्यंत वधू-वरांना कमी अन्न आणि कमी पाणी दिले जाते आणि स्वच्छतागृहात न जाता याची काळजी घेतली जाते जेणे करून ते विधी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. विशेष म्हणजे येथे हा विधी अत्यंत काटेकोरपणे पार पाडला जातो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चाणक्य निती : पती-पत्नीमधील नाते दुरावते ‘या’ गोष्टींमुळे

Next Post

गॅस सिलेंडरद्वारे घरी केली प्रॅक्टीस आणि आता भारतासाठी आणणार मेडल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Capture 11

गॅस सिलेंडरद्वारे घरी केली प्रॅक्टीस आणि आता भारतासाठी आणणार मेडल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Nashik city bus 6 e1723473271994

नाशिकरोड ते गिरणारे हा नवीन बस मार्ग सुरु….

ऑगस्ट 5, 2025
Supriya Sule e1699015756247

खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरासाठी मुख्यमंत्र्याकडे केली ही मोठी मागणी…

ऑगस्ट 5, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारताचा विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक…२०२४ मध्ये इतक्या कोटी प्रवाशांची नोंद

ऑगस्ट 5, 2025
पर्यटन सुरक्षा दल नेमण्याची कार्यवाही करणेबाबत बेठक 1 1024x615 1

आता गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे पर्यटन सुरक्षा दल…

ऑगस्ट 5, 2025
election6 1140x571 1

बिहारमध्ये राजकीय पक्षांकडून मतदार यादीबाबत चार दिवसात दावे-हरकतींचे १,६०,८१३ अर्ज….

ऑगस्ट 5, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दिली जन्मठेपेची शिक्षा…इतका दंडही ठोठावला

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011