गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिन्नर – कडवा कालव्यास आवर्तनचा प्रस्ताव मंत्रालयात; आ. कोकाटे यांचा पाठपुरावा

by Gautam Sancheti
ऑगस्ट 14, 2021 | 6:08 pm
in स्थानिक बातम्या
0
manikrao kokate

 

सिन्नर – पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या खरीप पिकांची अवस्था बिकट होत असून पिकांना संजीवनी देण्यासाठी पिण्याचे पाणी वगळता धरणात असलेल्या अतिरिक्त पाण्यातून कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ जलसंपदा मंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी प्रस्ताव बनवून मंत्रालयात पाठविला आहे.
IMG 20210814 WA0211

यंदा निम्मा पावसाळा संपला तरी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने खरीप पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्याही भेडसावण्याची शक्यता आहे.पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कडवा धरण ८० टक्क्यांहुन अधिक भरले आहे.मात्र आता या परिसरातही पावसाने ओढ दिली आहे.पुढेही पावसाळा असाच कोरडा गेल्यास आवर्तनांचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाची दमछाक होणार आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने धरणातील आवर्तन सोडण्याचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांच्या ताब्यात गेले आहे. सिन्नर तालुक्यातील खरीप पिकांची पाण्याअभावी वाट लागत असून लवकरात लवकर कडवास आवर्तन सोडावे व त्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे तत्काळ प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अभियंता अलका आहिररराव यांच्याकडे केल्याने तसा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे.यावेळी कार्यकारी अभियंता सागर शिंदे,उपअभियंता बागूल आदी उपस्थित होते.

आवर्तन जास्त दिवसांचे ठेवण्याची मागणी..
कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी १२दिवसांचे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याबाबतची माहिती आमदार कोकाटे यांना दिली असता कोकाटे यांनी एवढ्या कमी दिवसांत शेतकऱ्यांपर्यंत हे पाणी पोहचणार नसून त्यासाठी आवर्तनाचा कालावधी वाढवावा लागेल.शिवाय कडवा धरण ते वडांगळीपर्यंत विशेषतः निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून तीही शोधली पाहिजे,अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
पालकमंत्र्यांकडेही मागणी..
कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडेही आमदार कोकाटे यांनी वर्षभर पिण्यासाठी जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी धरणात ठेवून उर्वरित जास्तीचे पाणी खरीप पिकांसाठी सोडण्याची मागणी केली.यावर पालकमंत्र्यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येऊन निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज भरावे..
पावसाने ओढ दिल्याने व पुढेही पुरेसा पाऊस न झाल्यास पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांची खरीप पिके वाचविणे गरजेचे आहे.त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.धरणात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त जास्तीचे पाणी आहे,ते कालव्यास सोडण्याची आपण मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठीची मागणी प्रत्यक्ष दिसण्यासाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालवा निरीक्षक यांच्याकडे ७ नंबरचे फॉर्म भरून पाणी मागणी करावी.
आमदार माणिकराव कोकाटे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात उद्यापासून हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही

Next Post

त्र्यंबकेश्वर – दुचाकीला डुक्कर आडवे गेल्याने दुचाकी स्लीप; एक ठार तर महिला जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Next Post
IMG 20210814 WA0204 e1628945042431

त्र्यंबकेश्वर - दुचाकीला डुक्कर आडवे गेल्याने दुचाकी स्लीप; एक ठार तर महिला जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011