सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यातील उजनी गावात पुराचे पाणी पोल्ट्री फार्ममध्ये शिरल्याने १२००० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. या मुसळधार पावसामुळे शिप्ला नदीला पूर आला. या पुराचे पाणी शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म मध्ये शिरले.
ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011