रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील ६० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

by Gautam Sancheti
मार्च 19, 2023 | 11:00 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230319 WA0132 1 e1679203823679

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मेंढी येथील शेतकरी बाळू जयराम गिते (६०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. ते शनिवारी सायंकाळी ६ वाजता मेंढी शिवारात शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर शेतात असताना वीज पडली.

या अगोदर चार दिवसापूर्वी नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी हा शेतकरी शेतात गेला असता अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. नाना गमन चव्हाण (६० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला
पंधरा दिवसापूर्वी मनमाड शहरात रात्री आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका बंगल्यातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला होता. १५ ते २० मिनिट झालेल्या जोरदार पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांचा तयार होणार विकास आराखडा; असा होणार फायदा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Ndr dio News 19 March 2023 5 e1679206528670

५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांचा तयार होणार विकास आराखडा; असा होणार फायदा

ताज्या बातम्या

Untitled 12

राष्ट्रवादी शरद पवार गटाची राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’….३५८ तालुक्यात १४ हजार ८७७ कि.मी. प्रवास करणार

ऑगस्ट 10, 2025
Gx5vSZ XUAAfR4y e1754792266102

या गावातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या रक्ताने लिहले पत्र…केली ही मागणी

ऑगस्ट 10, 2025
congress 11

पुण्यात काँग्रेसच्या निवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा….काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन करणार संबोधन

ऑगस्ट 10, 2025
Untitled 11

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन….पंतप्रधानांनी केले कौतुक

ऑगस्ट 10, 2025
Rawal 1 1 1024x768 1 e1754790679186

दिल्लीत केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक…शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर झाली चर्चा

ऑगस्ट 10, 2025
1024x684 e1754789651386

आता देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था…महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011