रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिंधू नदीचे पाणी रोखणार, पण त्याला २० वर्ष लागणार!….शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

by Gautam Sancheti
एप्रिल 26, 2025 | 5:03 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 36

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिंधू नदीचे पाणी रोखणार असे भारत सरकारने म्हटले आहे. पण त्याला २० वर्ष लागेल असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले. ते म्हणाले की, सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी भारत सरकारकडे कोणतीही व्यवस्था नाही. जनतेला मुर्ख बनवले जात आहे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे. की शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारचं पितळ उघडं पाडलं.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहे. पाकिस्तान नागरिकांना पुढील ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच अटारी बॅार्डर १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय भारताने घेतला. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानाची पाणी कोंडी केली. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली. त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा दणका बसला असल्याचे बोलले जात होते. पण, त्यावर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पाकिस्तानच्या सधन असलेल्या पंजाब प्रांतासह मोठा प्रदेश सिंधू नदीच्या खो-यात वसतो. पाकिस्तानमधीळ शेती असो किंवा उद्योग हे सिंधू नदीच्या खो-यात वसले आहेत. या नदीमुळे पाकिस्तानची शेती फुलली आहे. तसेच अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प याच नदीवर आहेत. या कराराला भारताकडून आधीही विरोध होत होता. कारण सिंधू नदीच्या वरच्या भागात यामुळे भारताला कोणतेही धरण बांधता येणार नाही असे त्या करारात म्हटले आहे. त्यामुळे या नदीचा जास्तात जास्त फायदा हा केवळ पाकिस्तानचा होतो. पण, आता या कराराला स्थगिती दिल्यामुळे त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार असल्याचे बोलले जात होते. पण, सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी त्याला २० वर्षे लागेल असे म्हटले आहे.

असा आहे करार
या करारात २० टक्के पाण्याचा वापर भारताला आणि ८० टक्के पाण्याचा वापर हा पाकिस्तानचा करता येणार होता. या पाणी वाटपामध्ये भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दोन्ही देशांमध्ये सिंधू आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. पाकिस्तान या मुद्दयावर जागितक बँकेकडे किंवा आंतराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकतो.

सिंधू नदीचे पाणी रोखणार, पण त्याला २० वर्ष लागणार!

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ह्यांनी केलं मोदी सरकारचं पितळ उघडं! pic.twitter.com/YX022IIb8P

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 26, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या त्या वक्तव्याचा रोहिणी खडसे यांनी घेतला समाचार….

Next Post

सरकारने विमान कंपन्यांना दिले हे निर्देश…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Screenshot 2025 08 24 190430.jpg
महत्त्वाच्या बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

ऑगस्ट 24, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका…मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
स्थानिक बातम्या

मालेगावमध्ये चार वर्षीय मुलीला गिराणा नदीच्या पात्रात फेकून बापाने स्वत:ही पाण्यात उडी मारत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

ऑगस्ट 24, 2025
IMG 20250824 WA0380 1
राज्य

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले हे वक्तव्य

ऑगस्ट 24, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

…तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? लाडकी बहिण योजनेवर रोहित पवार यांचा सवाल

ऑगस्ट 24, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची मोटरसायकल रॅली…लोकांचा मोठा प्रतिसाद

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या घरी उध्दव ठाकरे जाणार….सरप्राइज आले समोर

ऑगस्ट 24, 2025
Next Post
Untitled 37

सरकारने विमान कंपन्यांना दिले हे निर्देश...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011