मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संसाराचा त्याग करुन दीक्षा घेणे सोपे नाही. जैन धर्मात यालाच दीक्षा म्हणतात. दीक्षा घेतल्यानंतर अतिशय कडक अशा नियमांचे पालन करावे लागते. अशीच दीक्षा मनमाडच्या इंजिनिअर, अँकर व इव्हेंट प्लॅनर असलेल्या शिवानी हिरण या ७ फेब्रुवारीला धुळे येथे घेत आहे. मनमाडचे अजितभाऊ हिरण व मनिषाभाभी यांच्या कन्या असलेल्या दीक्षार्थी शिवानी हिरण यांची विशेष मुलाखत इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी घेतली आहे. बघा हा लिंकवर ही संपूर्ण मुलाखत….(व्हिडीओग्राफी- यश आबड)