शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ज्ञानवापी वादाबाबत सदगुरू जग्गी वासुदेव म्हणाले की…

by Gautam Sancheti
जून 1, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
sadguru jaggi vasudev

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृतीला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. तरीही त्या देशाची संस्कृती टिकून आहे, इतिहास हा घडून गेलेला असतो तो बदलता येत नाही. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करणे ही योग्य ठरत नाही, तसे करण्याचे प्रयत्न केल्यास दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकते आजच्या काळात सामंजस्याची गरज आहे, असे मत महान योगी तथा सदगुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे.

आजकाल ज्ञानवापी व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधण्याचा दावा केला जात आहे. दिल्लीच्या कुतुबमिनार आणि हैदराबादच्या मशिदीतही हिंदू देवतांच्या खुणा असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी म्हटले आहे की, आक्रमणकर्त्यांनी जी हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही.

भाविकांशी संवाद साधताना सद्गुरू म्हणाले, हल्ल्यादरम्यान हजारो मंदिरे पाडण्यात आली. मग आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आता त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही कारण इतिहास पुन्हा लिहिता येत नाही. हिंदू, मुस्लिम या दोन्ही समुदायांनी एकत्र बसून एक करार केला पाहिजे की दोन किंवा तीन मुख्य ठिकाणी निर्णय घ्यावा.

प्रत्येक ठिकाणाविषयी पुन्हा पुन्हा बोलून दोन समाजात वैमनस्य निर्माण करून वाद निर्माण करणे योग्य नाही. काही मिळाले तर काही गमवावे लागेल आणि देशाला पुढे नेण्याचा हाच योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टी आपण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागलेल्या पाहू नये.

सद्गुरुंना ज्ञानवापीबद्दल विचारले असता त्यांनी याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगून टाळले. असा कोणताही वाद नाही जो सुटू शकत नाही, असे ते म्हणाले. नागरिकांच्या मनात काही दुःख असेल तर बसून बोला. यातून कोणाला राजकीय फायदा मिळू नये म्हणून जे सक्रिय राजकारणात आहेत त्यांना यापासून दूर ठेवले पाहिजे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयकर रिटर्न भरताना आता द्यावी लागेल ही सर्व माहिती; नियम लागू

Next Post

अक्रोडचे टरफल निरुपयोगी म्हणून फेकू नका; असे आहेत त्याचे फायदे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
walnut

अक्रोडचे टरफल निरुपयोगी म्हणून फेकू नका; असे आहेत त्याचे फायदे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011