गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालगाडीचे डब्बे घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2024 | 10:48 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यात मालगाडीचे अकरा डबे रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादहून काजीपेठला जाणारी ही मालगाडी लोखंडी कॉईल घेऊन जात होती. पेड्डापल्ली जिल्ह्यातील राघवपूर आणि कन्नाल दरम्यान अपघात झाला. या अपघातानंतर गाड्या तासन्‌तास अडकून पडल्याने दिल्ली ते चेन्नई दरम्यानची वाहतूक प्रभावित झाली.

मालगाडीचे अकरा डबे रुळावरून घसरल्याने दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. केवळ सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्याच नव्हे, तर एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या आणि इतर मालगाड्याही रुळांवर अडकून पडल्या. या काळात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आणि अनेक गाड्यांचा वेग खूपच कमी झाला किंवा त्या मध्येच थांबल्या. रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. लोहमार्ग लवकरात लवकर खुला करण्यासाठी कामगारांनी दुरुस्तीचे काम सुरू केले; मात्र या अपघातामुळे वाहतूक विलंबाने अनेक गाड्या आपल्या नियोजित वेळेच्या मागे तासन्‌तास धावू लागल्या.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुढील काही तासांत या अपघाताला तोंड देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. रेल्वे प्रशासन अपघाताचा तपास करत आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण मालगाड्यांच्या मोठ्या अपघातांमुळे प्रवासी आणि मालवाहू वाहनांचा वेळ आणि मालावर परिणाम होतो. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात असे अपघात टाळता यावेत आणि रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करता यावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा समाजाची मते बोटावर मोजण्याएवढी… भाजप उमेदवाराचे आक्षेपार्ह विधान(बघा व्हिडिओ)

Next Post

१५ जिल्ह्यात विजांसह पाऊस कोसळणार

Next Post
rain1

१५ जिल्ह्यात विजांसह पाऊस कोसळणार

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011