सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंजाबचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यास राज्यपालांचा नकार; मुख्यमंत्री मान यांनी घेतला हा मोठा निर्णय

by Gautam Sancheti
मार्च 3, 2023 | 5:34 am
in राष्ट्रीय
0
bhagwant mann

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाबमध्ये आपचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलाविण्याच्या मुद्द्याने भर घातली असून यासंदर्भात आपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री मान यांच्या नेतृत्वातील आप सरकारने ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला. त्याविरुद्ध आता आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि पीएस नरसिंह यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष संपल्यानंतर सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

नेमणुकांवरही प्रश्नचिन्ह
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आप सरकारच्या नियुक्त्यांवर काही दिवसांपूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर भगवंत मान यांनी ट्विट करत राज्यपालांच्याच नेमणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. मान यांच्या कृतीबद्दल राज्यपालांनी त्यांच्याकडून १५ दिवसांत उत्तर मागितले होते, तसेच या विषयावर कायदेशीर सल्ला घेऊ, अशी धमकी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री मान यांनी या राज्यपालांना नकार देत या सरकारला तीन कोटी लोकांनी निवडून दिलेले आहे, असे उत्तर दिले..

काय आहे नियम?
राज्यघटनेच्या अनुच्छेद १७४ नुसार विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार राज्यपालास आहे. मंत्रिमंडळ अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या निर्णयाला मान्यता देते. त्यानंतर मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना पत्र लिहून कळविला जातो आणि त्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून त्याला मंजूरी मिळते.

राज्यपाल बोलावू शकतात अधिवेशन
राज्यघटनेच्या अनुच्छेद १६७नुसार राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास मुख्यमंत्र्यांनी कळवणे हे त्यांच कर्तव्य असेल. एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय ज्यावर मंत्रिमंडळाच चर्चा झालेली नाही, असे निर्णय राज्यपालांना कळविणे आवश्यक आहे. तथापि, राज्यपाल सभागृह बोलवून स्वतंत्रपणे कार्य करु शकतात. उदाहरणार्थ, जर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचा पाठिंबा गमावला किंवा त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नसेल, तर राज्यपाल बहुमत चाचणी घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची वाट न पाहता अधिवेशन बोलावू शकतात.

Punjab Politics Budget Session Governor CM Mann

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमसी स्टॅनचं पुण्यात आज पहिलं कॉन्सर्ट; एवढी आहे तिकिटाची किंमत

Next Post

बाबुलनाथ मंदिराच्या शिवलिंगाबाबत मुंबई आयआयटीने दिला हा अहवाल; यावर आता निर्बंध

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Babulnath Temple

बाबुलनाथ मंदिराच्या शिवलिंगाबाबत मुंबई आयआयटीने दिला हा अहवाल; यावर आता निर्बंध

ताज्या बातम्या

4OKooSto 400x400

पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने दहा प्रश्नांची उत्तरे दिलीच नाही….योगेंद्र यादव यांची ही पोस्ट चर्चेत

ऑगस्ट 18, 2025
Eknath Shinde e1714057426383

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ऑगस्ट 18, 2025
FSI4EA3P e1755487718348

मुंबईत महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या पहिल्या स्वच्छ स्ट्रीट फूड हबची सुरूवात…ईट राईट इंडियाचा हा आहे उपक्रम

ऑगस्ट 18, 2025
akhilesh yadav

निवडणूक आय़ोगाच्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांनी थेट प्रतिज्ञापत्रांच्या पावत्याच केल्या पोस्ट….

ऑगस्ट 18, 2025
Gyj9FwXXMAAG8KV

दिल्लीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या…बिनविरोधसाठी राजनाथसिंह यांनी केला खरगे यांना फोन

ऑगस्ट 18, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट… बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान उद्या मतमोजणी

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011