बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बापरे ! नैसर्गिक आपत्तीमध्ये गेल्या ३ वर्षात एवढ्या जणांचा गेला जीव…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 14, 2021 | 12:55 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
अपघात किंवा आजारांमुळे अनेक लोकांचे जीव जातात. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे देखील भारतात अनेक लोकांचा मृत्यू होतो ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणता येईल, विशेषत : चक्रीवादळ, महापूर, मुसळधार पाऊस, वीजा कोसळणे, प्रचंड तापमान आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे देखील अनेक लोकांचे जीव जातात. देशात गेल्या ३ वर्षात अतिवृष्टी, वीज, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या जल-हवामान आपत्तींमध्ये ६,८११ लोक मरण पावले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

विशेषत: बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश केरळमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. त्याचवेळी, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या काही राज्यांचा किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबतचा डेटा काही वर्षांपासून गहाळ होता. एप्रिल २०१८ ते मार्च २०२१ पर्यंत गेल्या ३ वर्षात मृत्यूच्या यादीत बंगाल अव्वल असून येथे अशा आपत्तींमध्ये किमान ९६४ लोक मरण पावले. त्यामुळे देशात सात मृत्यूंपैकी एक मृत्यू बंगालमध्ये झाला. बंगालनंतर मृतांच्या संख्येत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ९१७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ७०८ मृत्यूंसह केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेशात २०१९ ते २०२० मध्ये ६७४ मृत्यूंची नोंद झाली असून मुख्यतः पुरामुळे ही दुर्घटना घडली आहे. झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या काही राज्यांचा डेटा काही वर्षांपासून गहाळ होता. जल-हवामान आपत्तींमध्ये मुसळधार पाऊस, वीज, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, हिमस्खलन, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट यांचा समावेश आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे उपलब्ध आकडेवारी नुसार , भारतीय किनाऱ्यावर २०२० मध्ये पाच गंभीर चक्रीवादळे देशामध्ये धडकली. त्याचप्रमाणे पूर आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, असे या आकडेवारीवरून दिसून येते. भारतभरात २०२० मध्ये १,९१२ स्थानकांवर अतिवृष्टीची नोंद झाली आणि ३४१ स्थळांवर अतिवृष्टीची नोंद झाली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विजय रुपाणींच्या कन्येने केलेली फेस बुक पोस्ट चांगलीच चर्चेत

Next Post

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला हा मोठा खुलासा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled
महत्त्वाच्या बातम्या

हा जीआर म्हणजे फक्त कागद कोणालाही फायदा नाही…विनोद पाटील यांचा गंभीर आरोप

सप्टेंबर 3, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

असा घेतला तातडीने निर्णय…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

सप्टेंबर 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

कुणबी जातीचे प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समित्या….शासन निर्णय निर्गमित

सप्टेंबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी नवीन निर्णय व गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ, जाणून घ्या,बुधवार, ३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 3, 2025
IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
Next Post
saurav ganguli

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला हा मोठा खुलासा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011