बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

…तर भारत होणार अमेरिका व चीन सारखाच श्रीमंत; मुकेश अंबानींनी सांगितले गमक

by Gautam Sancheti
जुलै 25, 2021 | 3:55 pm
in संमिश्र वार्ता
0
reliance ambani 2

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मते, भारतात तीन दशकांपूर्वी झालेल्या आर्थिक सुधारणांचा असमान लाभ मिळाला आहे. समाजातील अतिगरीब वर्गात आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विकासाचे भारतीय मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. २०४७ पर्यंत भारत अमेरिका आणि चीनच्या बरोबर पोहोचण्याची शक्यता आहे, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला आहे.

देशात आर्थिक उदारीकरणाला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत. आर्थिक सुधारणांच्या धाडसी निर्णयामुळे १९९१ मध्ये आपले सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २६६ अब्ज डॉलर होते. आज ते दहा पटीने वाढले आहे. सर्वात मोठ्या कंपनी समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलले जात आहे.

मुकेश अंबनी लिहितात, १९९१ मध्ये भारताची सर्वात छोटी अर्थव्यवस्था होती. २०२१ मध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्थेत त्याचे रूपांतर झाले आहे. भारताने आता २०५१ पर्यंत हा स्तर टिकवून सर्वांचा समान विकास करणार्या अर्थव्यवस्थेत बदल केला पाहिजे. भारताने १९९१ मध्ये अर्थव्यवस्थेची दिशा आणि निर्धार दोन्ही बदलण्याची दूरदृष्टी आणि धाडस दाखविले आहे.

सरकारने खासगी क्षेत्रांनासुद्धा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत प्रभावशाली जागेवर नेऊन ठेवले आहे. त्यापूर्वीच्या चार दशकांमध्ये फक्त सार्वजनिक क्षेत्रांनाच हे स्थान मिळाले होते. यामुळे परवाना-कोटा पद्धत समाप्त झाली. व्यापार आणि औद्योगिक धोरण उदार झाले. शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्र मुक्त होऊ शकले.

या सुधारणांमुळे भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकला आहे. यादरम्यान लोकसंख्या ८८ कोटींवरून १३८ कोटींवर पोहोचली. परंतु गरिबीचा दर निम्मा झाला आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांध्ये अधिक प्रमाणात सुधारणा झाली.

२०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याचे शंभर वर्षे पूर्ण करणार आहोत. तोपर्यंत भारताला जगातील तीन सर्वाधिक श्रीमंत देशांपैकी एक श्रीमंत बनविण्यासाठी आपण सक्षम होऊ. याहून मोठे स्वप्न काय असू शकेल. आपण अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने असू.

भविष्यातील वाट सोपी नाहीये. महामारीसारख्या अचानक येणार्या अस्थायी संकटांना घाबरले नाही पाहिजे. अनावश्यक मुद्दयांमुळे आपले लक्ष हटवू नये. आगामी ३० वर्षे स्वतंत्र भारताच्या इतिसाहासातील सर्वात श्रेष्ठ वर्षांमध्ये बदलतील. या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी आत्मनिर्भर आणि जगातील इतर देशांना सहकार्य करणारा भारत आपल्याला बनवायचा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – मैत्रीणीसोबत फेरफटका मारणाऱ्या महिलेचा दोघा अज्ञात व्यक्तींनी केला विनयभंग

Next Post

नाशिक – रिक्षाचालकाने केली वाहतूक पोलीसाला मारहाण, आरोपी गजाआड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Next Post
crime 6

नाशिक - रिक्षाचालकाने केली वाहतूक पोलीसाला मारहाण, आरोपी गजाआड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011