मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ता आपण सर्वांनी काही बाबींचा प्रकर्षाने विचार करायला हवा अशा आशयाचा संदेश देत राज यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज यांचा संदेश असा