गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असा आहे ममता बॅनर्जी यांचा यशोप्रवास…

मे 3, 2021 | 6:54 am
in इतर
0
E0Xgm8SVgAAf8ba

असा आहे ममता बॅनर्जी यांचा यशोप्रवास…

केंद्रात सत्तेत असलेल्या बलाढ्य भाजपला चारीमुंड्या चीत करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या सध्या विशेष चर्चेत आहेत. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. पश्चिम बंगालमधील निर्विवाद विजयानंतर त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा वेध….
बाविस्कर e1601200470386
मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची राज्यातली स्थिती आणखी मजबूत झाली असून राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधातील अन्य विरोधकांची एकजुट करण्यास त्यांची मदत होईल. सिंगूर आणि नंदीग्रामच्या रस्त्यावर हजारो शेतकऱ्यांचे आठ वर्षे नेतृत्व करण्याबरोबर ६६ वर्षीय ममता बॅनर्जी यांनी एक दशकांहून अधिक काळ प. बंगालवर अखंड राज्य केले.
२०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत भाजपाने १८ जागा जिंकल्या तेव्हा ममता दिदी यांच्या राजवटीला आव्हान देण्यात आले. त्यापूर्वी २००७ मध्ये डाव्या आघाडीच्या सरकारविरोधात त्यांची राजकीय युद्ध सुरू केले. नंदीग्राम आणि सिंगूरमधील संतप्त लोकांचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी  त्यांच्या राजकीय प्रवासाला एक वेगवान गती मिळाली.  यानंतर त्यांची राजकीय वाढत गेली. ममता यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कॉंग्रेस स्वयंसेवक म्हणून केली. कसा आहे ममता बॅनर्जी यांचा राजकीय यशोप्रवास थक्क करणाराच आहे.

mamata

       बॅनर्जी यांनी शालेय काळात कॉंग्रेस स्वयंसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.  यूपीए आणि एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाल्या हा त्यांचा राजकीय चमत्कार होता. त्यापूर्वी राज्यात औद्योगिकीकरणासाठी शेतकर्‍यांकडून ‘सक्तीने’ भूसंपादनाच्या मुद्यावरुन त्यांनी नंदीग्राम आणि सिंगूरमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात उभे राहून आंदोलनांचे नेतृत्व केले.  या आंदोलनामुळे त्यांचे राजकीय भवितव्य बदलले आणि तृणमूल कॉंग्रेस एक मजबूत पक्ष म्हणून उदयास आला.
        कॉंग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर बॅनर्जी यांनी जानेवारी १९९८ मध्ये तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली आणि त्यांचा पक्ष प. बंगाल राज्यात कम्युनिस्ट राजवटीविरूद्ध लढत गेला. पक्षाच्या स्थापनेनंतर २००१ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा तृणमूल कॉंग्रेसने २९४ सदस्यांच्या विधानसभेत ६० जागा जिंकल्या आणि डाव्या आघाडीला १९२  जागा मिळाल्या.  त्याच वेळी २००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसची आमदार संख्या निम्म्यावर आली आणि त्याने केवळ ३० जागा जिंकल्या, तर डाव्या आघाडीने २१९ जागा जिंकल्या.
       दरम्यान, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदविला आणि राज्यात ३४ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारचा त्यांनी पराभव केला.  त्यांच्या पक्षाने १८४ जागा जिंकल्या, तर कम्युनिस्ट ६० जागांवर घसरले. त्यावेळी डाव्या आघाडीचे सरकार जगातील सर्वाधिक प्रदीर्घ निवडणूकीचे सरकार होते.
बॅनर्जी यांनी २०१६ मध्येही आपल्या पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिला आणि तृणमूल कॉंग्रेसने २११ जागा जिंकल्या.  यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बॅनर्जी यांना मोठा झटका बसला कारण त्यांचे विश्वासू सहकारी सुवेन्दु अधिकारी आणि पक्षाचे अनेक नेते भाजपामध्ये दाखल झाले.

E0QCWMdXIAM kSk

        बॅनर्जींनी अखेर पक्षाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करूनही यंदा तिसऱ्यादा आपल्या पक्षाला दणदणीत विजय मिळविला.  या निवडणुकीत भाजपाने तृणमूल कॉंग्रेसला सत्तेवरून हटविसाठी सर्व ताकद पणाला लावली, परंतु बॅनर्जी या भाजपच्या निवडणूक युद्धाच्या तंत्राला पराभूत करणाऱ्या सेनापती ठरल्या. त्या १९९६, १९९८, १९९९, २००४, आणि २०१९ मध्ये कोलकाता दक्षिण मतदार संघातून लोकसभेच्या सदस्याही राहिल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्राची परीक्षा या महिन्यात होणार

Next Post

जेव्हा रोहीत पाटील मध्यरात्री  रूग्णालयात जातात…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

जेव्हा रोहीत पाटील मध्यरात्री  रूग्णालयात जातात...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011