रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

म्हणे ५ लाखापर्यंत मोफत उपचार होणार… अशी आहे सद्यस्थिती… राज्य सरकारचा कारभार तोंडघशी…

by India Darpan
ऑगस्ट 26, 2023 | 5:24 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य किंवा केंद्र सरकार एखादी योजना लागू करते तेव्हा तिच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. सध्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांची घोषणा तर थाटामाटात झाली, पण त्याच्या अंमलबजावणीचा बोऱ्या वाजला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सध्या तशीच अवस्था आहे.

अलीकडेच राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये संपूर्ण देशातील नागरिकांचा समावेश केला. कुठलेही रेशन कार्ड असले तरीही ५ लाखापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही घोषणा करताना सरकारने आपले कौतुक करून घेतले. जुलैमध्ये घोषणा केल्यानंतर एक महिन्याच्या आत राज्य भरातील असंख्य रुग्णांनी या योजनेसाठी अर्ज केला. पण जेवढी भारी योजना आहे, तेवढेच भारी वेटिंग होऊन बसले. आता सरकारलाच हा पसारा सांभाळताना नाकी नऊ येत आहेत. राज्यात केंद्र सरकारी आयुष्मान भारत आणि राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. आयुष्मान भारत योजनेत ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच लाभ मिळतो. त्यासाठी ५ लाख रुपयांचे कवच देण्यात आले आहे. मात्र ही योजना देखील सरकारी रुग्णालयांच्या व्यतिरिक्त कुठेही वापरली जात नाही. त्यामुळे यातही वेटिंग मोठ्या प्रमाणात आहे.

महात्मा फुले योजनेत १ हजार रुग्णालये
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यभरातील १ हजार रुग्णालयांचा समावेश आहे. यातील आजारांची संख्या आता जवळपास १४०० आजारांचा समावेश आहे. रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी ही योजना लागू होते.

सरकार भरते प्रिमियम
महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी सरकारने एक सोसायटी स्थापन केली असून या सोसायटीमार्फत सरकार प्रत्येक नागरिकामागे ८५५ रुपये प्रिमियम भरते. या सोसायटीसाठी राज्य सरकारने वर्षाला १७७० रुपये निधीची तरतूद केली आहे.

Maharashtra Government Health Treatment Jan Arogya Scheme

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल ३८ वर्षे पुरुष बनून वावर… आता स्त्री म्हणून नवी सुरुवात…

Next Post

पाच वर्षे एकत्र होते, मग बलात्कार कसा? सुप्रीम कोर्टाने फेटाळली महिलेची याचिका…

India Darpan

Next Post
Court Justice Legal

पाच वर्षे एकत्र होते, मग बलात्कार कसा? सुप्रीम कोर्टाने फेटाळली महिलेची याचिका...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011