शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या त्या वक्तव्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी केली ही टीका

by India Darpan
एप्रिल 5, 2025 | 7:28 pm
in संमिश्र वार्ता
0
kokate

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौ-यावर असतांना केलेल्या एका विधानावर आता राज्यभर टीका सुरु झाली आहे. या दौ-यात एका शेतक-यांनी त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ते चांगलेच संतापले. त्यांनी उलट शेतक-यांनाच सुनावलं आहे. पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतक-यांना सुनावलं. त्यानंतर या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. दरम्यान या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वटेड्डीवार यांनी जोरदार टीका केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना कृषीमंत्री असंवेदनशीलपणे वागत आहेत. राज्यात विदर्भ,मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील आहे.

हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा अडचणीत असताना त्यांना समजून घेण्याऐवजी महायुतीच्या मंत्र्यांची भाषा अरेरावीची आहे. बहुमत मिळाल्याने कोणी आमचे वाकडे करू शकणार नाही असेच या मंत्र्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दे, त्यांचे नुकसान होऊ दे महायुती सरकारला सामान्य जनता, शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही. राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिला मुली शहरात असुरक्षीत…प्रेमाच्या जाळयात अडकवित लग्नाचे आमिष दाखवित तरूणीवर बलात्कार तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणींचा विनयभंग

Next Post

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी या तारखेपासून…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

India Darpan

Next Post
GlL8BMraYAA kss 1024x809 1 e1743775118115

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी या तारखेपासून…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011