इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/06/GQPz-8WbgAAvPHS-694x1024.jpg)