सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसाच्या उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का

by India Darpan
जून 5, 2024 | 5:56 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 26


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क

मुंबईः शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसाच्या नावाखाली अनेक प्रकारची उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. अन्न सुरक्षा नियामक ‘एफएसएसएआय’ ने सर्व कंपन्यांना कॅन केलेला उत्पादनांवर शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसाचा दावा करू नये असे निर्देश दिले आहेत.

कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे विपणन आणि जाहिरात करतानाही असे दावे टाळावे लागतील. ‘एफएसएसएआय’ ने सर्व ‘फूड बिझनेस ऑपरेटर्स’ना (एफबीओ) या संदर्भात त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (‘एफएसएसएआय’) ने म्हटले आहे, की अन्न व्यवसायात गुंतलेल्या सर्व कंपन्यांना फळांच्या रसाच्या बॉक्सवरील लेबल आणि जाहिरातींमधून हा दावा काढून टाकावा लागेल. अनेक कंपन्या सतत असे दिशाभूल करणारे दावे करत असल्याची माहिती ‘एफएसएसएआय’ ला मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येते. सर्व ‘एफबीओ’ ला एक सप्टेंबर २०२४ पूर्वी प्री-प्रिंट केलेले पॅकेजिंग साहित्य पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) नियम- २०१८ नुसार कोणतीही कंपनी शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसावर दावा करू शकत नाही. या सर्व रसांमध्ये सर्वाधिक पाणी असते. त्यात थोड्या प्रमाणात फळांचा रस किंवा लगदा घातल्याने तो शंभर टक्के रस बनत नाही. ‘एफएसएसएआय’ नुसार, अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. जर जास्त साखर असेल तर तुमचे उत्पादन गोड रस म्हणून घोषित करावे लागेल. सर्व ‘एफबीओं’ना अन्न सुरक्षा आणि मानक नियमावलीच्या नियमांमध्ये काम करण्यास सांगितले आहे. जर त्यांच्या रसामध्ये प्रति किलो १५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर असेल, तर त्यांना त्यांच्या उत्पादनास गोड रस म्हणून लेबल करावे लागेल. दिशाभूल करणारे दावे करून आम्ही कोणत्याही कंपनीला ग्राहकांचे नुकसान करू देणार नाही, असा इशारा ‘एफएसएसएआय’ ने दिला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी सहा नामनिर्देशन अर्ज दाखल

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम…पक्षांच्या विविध नेत्यांकडून मनधरणी

Next Post
Devendra Fadnavis e1714893849851

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम…पक्षांच्या विविध नेत्यांकडून मनधरणी

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
Untitled 5

NEET परीक्षा पुढे ढकलली…न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

जून 2, 2025
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

जून 2, 2025
crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

जून 2, 2025
crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011